शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस लोकांमध्ये जाणार

By admin | Updated: May 30, 2017 10:58 IST

मोदी सरकारचे तीन वर्ष : चंद्रकांत रघुवंशी यांची माहिती

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.30- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने तीन वर्षाच्या काळात केवळ घोषणाबाजीलाच महत्त्व दिले. त्यामुळे लोकांचा भ्रमनिराश झाला आहे. तीन वर्षाच्या सरकारच्या भूलथापांविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले. या काळात सरकारचे यश-अपयश आणि लोकांचा भ्रमनिराश याविषयी जनजागृती करण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यासह देशभरात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले, काम कमी आणि वल्गना जास्त अशी स्थिती मोदी सरकारची आहे. तीन वर्षात मोदी सरकारने केवळ काँग्रेस कार्यकाळात मंजूर आणि सुरू झालेल्या कामांचे उद्घाटन करण्यातच धन्यता मानली आहे. औद्योगिक विकास खुंटला आहे. बेरोजगारी कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. परराष्ट्र धोरण, संरक्षण धोरण अपयशी ठरले आहे. सर्व पातळीवर मोदी सरकारला अपयश आलेले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, नगरसेवक रसिकलाल पेंढारकर उपस्थित होते.