शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय चित्ररथाचा दीक्षाभूमीवर समारोप

By admin | Updated: March 6, 2016 02:48 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे काढण्यात आलेला चित्ररथाचा शनिवारी दीक्षाभूमीवर समारोप करण्यात आला.

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे काढण्यात आलेला चित्ररथाचा शनिवारी दीक्षाभूमीवर समारोप करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांंची १२५ वी जयंती असल्याने शासनाने हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. सर्व ग्रामपंचायत स्तरावर समता, सामाजिक न्याय, बंधुत्व, स्वातंत्र, वैज्ञानिक जाणीव जागृती, जातीय दुर्भावनांचे उच्चाटन व अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सांप्रदायिक सहिष्णुता या विषयावरील चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी कोंढाळी येथून या चित्ररथाला सुरुवात झाली. त्यानंतर हा चित्ररथ काटोल, कळमेश्वर, सावनेर, मनसर, रामटेक, कामठी, मौदा, कुही, उमरेड, आणि भिवापूर आदी तालुक्यांमध्ये फिरून शनिवारी शहरात दाखल झाला. या दरम्यान गावोगावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह विविध महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने फिरून हा रथ काही वेळ रविभवनातही थांबला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या रथाचे स्वागत केले. त्यानंतर दीक्षाभूमी येथे चित्ररथ पोहोचला. (प्रतिनिधी)