शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

फुटाळा तलावाला विसर्जनाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:37 AM

शहरातील पारंपरिक स्रोत असलेल्या तलावांना आता सार्वजनिक उत्सवांमुळे धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण घटले : पर्यावरणवादी संस्थांनी केले पाण्याचे परीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील पारंपरिक स्रोत असलेल्या तलावांना आता सार्वजनिक उत्सवांमुळे धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणवादी संस्थांनी शहरातील तलावांच्या पाण्याचे शास्त्रीय परीक्षण केले असता, पाण्यात आढळणाºया घटकांवर त्याचे परिणाम झाल्याचे पुढे आले आहे. या परीक्षणात फुटाळ्यातील पाण्याच्या घटकांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. येणाºया गणपती उत्सवात विसर्जनावर नियंत्रण न मिळविल्यास फुटाळा धोक्याची पातळी ओलांडणार असल्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.शहरातील ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेतर्फे सोनेगाव, फुटाळा व गांधीसागर तलावातील पाण्याचे परीक्षण करण्यात आले. प्रत्येक तलावातील पाण्याचे सहा नमुने घेण्यात आले. पाण्यात आम्लता, तापमान, गढूळपणा व आॅक्सिजनचे प्रमाण हे चार महत्त्वाचे घटक असतात. संस्थेतर्फे या चारही घटकाचे तलावातील प्रमाण नोंदविण्यात आले. या चारही घटकात आॅक्सिजनचे प्रमाण महत्त्वाचा घटक आहे. गांधीसागर आणि सोनेगाव तलावाच्या तुलनेत फुटाळ्याच्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले. त्याचबरोबर पाऊस कमी झाल्याने पाण्यात गढूळपणाही आढळला. लवकरच गौरी, गणपती आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. शहरात १३०० च्या जवळपास सार्वजनिक गणपती मंडळ आहेत. सोनेगाव, सक्करदरा तलावात विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मंडळाच्या गणपतीबरोबरच घरगुती गणपतीच्या विसर्जनाचा सर्वाधिक भार फुटाळा तलावावर पडणार आहे. विसर्जनावर अपेक्षित अंकुश न लावल्यास तलावातील आॅक्सिजनची पातळी घटण्याची शक्यता आहे. असे झाल्यास तलावातील जीवाष्मांना धोका होण्याची शक्यता आहे.फुटाळ्याच्या परीक्षणात आलेले निष्कर्ष खरंच गंभीर आहेत. त्याचा परिणाम पाण्यातील जीवाष्मांना होणार आहे. येणाºया उत्सावाच्या काळात तलावाचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनासोबत जनतेचेही कर्तव्य आहे.कौस्तुभ चॅटर्जी, समन्वयक, ग्रीन व्हिजिल