जर कृषी सेवा केंद्राकडून आदेशाचे उल्लंघन करीत खतांची विक्री केली, तर अशा केंद्राचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख यांनी दिला आहे. ...
लवादाने दिलेला निर्णय उभयपक्षांना बंधनकारक असतो. त्यामुळे आधी लवाद प्रक्रियेचा अवलंब झाल्यानंतर ग्राहक मंचमध्ये दाखल करण्यात आलेली तक्रार स्वीकारली जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकताच एका प्रकरणात दि ...
नागपूर-इटारसी मार्गावर घाट सेक्शनमध्ये तिगाव-चिचोंडापर्यंत थर्डलाईन टाकण्याचे काम सुरूआहे. हे काम वर्षभरात पूर्ण होणार असून त्यामुळे या मार्गावर रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. ...
शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मानस बाळगला आहे. यात सर्वाधिक शाळा काटोल तालुक्यातील बंद होणार आहेत. कारण काटोलमध्ये ४७ शाळेंची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. ...
पतीसमोर आपल्या प्रियकराच्या दुचाकीवर बसून एक नवविवाहिता पळून गेली. शनिवारी दुपारी ११.३० ते १२ च्या सुमारास गणेशपेठ बसस्थानक परिसरात ही अफलातून घटना घडली. ...
हवामान विभागाने २१ व २२ मे रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ चा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या वेबसाईटच्या माध्यमातूनही अलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु रविवारीच यासंबंधीच्या अलर्टची सूचना वेबसाईटवरून हटवण्यात आली आहे. ...
आचारसंहितेच्या काळात टाकीच्या कामाचे भूमिपुजन होऊन खोदकामालाही सुरुवात झाली. पण टाकी ज्या मैदानात बांधण्यात येत आहे ते मैदान परिसरातील सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाचे स्थळ असल्याने मैदान वाचविण्यासाठी पाण्याच्या टाकीला विरोध होत होत आहे. ...