शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
4
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
5
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
6
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
7
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
8
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
9
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
10
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
11
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
12
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
13
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
14
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
15
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
16
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
17
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
18
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
19
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
20
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करणार - गडकरी

By admin | Updated: May 16, 2014 19:40 IST

नागपूरच्या जनतेने दिलेला कौल हा विकासाचा कौल आहे़ त्यासाठी मी नागपूरच्या जनतेचे आभार मानतो़....

नागपूर : नागपूरच्या जनतेने दिलेला कौल हा विकासाचा कौल आहे़ त्यासाठी मी नागपूरच्या जनतेचे आभार मानतो़ मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीत काम करेल व राज्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व निर्णय दिल्ली दरबारी कसे घेतले जातील यासाठी मी प्रयत्न करेल़ भाजपने नेहमी विकासाचे राजकारण केले आहे़ त्यामुळे या देशातील कुठल्याही जाती, धर्म, पंथाच्या नागरिकांना कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही़ निवडणुकीआधी माझ्यावर अनेक आरोप झालेत़ परंतु ते सर्व आरोप निराधार ठरले आहेत़ असे खोटेनाटे आरोप करणार्‍यांचा या निवडणुकीत नागपूरच्या जनतेने बॅण्ड वाजवला आहे़ मी पक्षाला कधीही काही मागितलेले नाही व कुठले पद मिळावे म्हणून आपला बायोडाटा घेऊन वरिष्ठांमागे फिरलो नाही़ त्यामुळे आताही मी पक्षाला स्वत:साठी काही मागण्याचा प्रश्नच नाही़ भाजपाध्यक्ष म्हणून राजनाथसिंग चांगले काम करीत आहेत़ अशा स्थितीत माझ्या नावाच्या चर्चेला काहीच अर्थ उरत नाही़ मला पुन्हा पक्षाध्यक्ष व्हायचे नाही़ नव्या सरकारमध्ये माझी भूमिका काय असेल याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनाच घ्यायचा आहे़
 

महाराष्ट्रात परतणार नाही
यापुढे मी राष्ट्रीय राजकारणातच काम करणार आहे़ त्यामुळे राज्याच्या राजकारणात परतण्याचा प्रश्नच नाही़ महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय भाजपा-सेनेच्या राज्यातील नेत्यांनी संख्या बळाच्या आधारावर घ्यायचा आहे व ते हा विषय अत्यंत कुशलतेने हाताळतील याचा मला पूर्ण विश्वास आहे़