शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागरी उड्डयन मंत्रालयाला ३,२२४ कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीचे काम २०२१-२२ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय ...

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीचे काम २०२१-२२ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय भाषणात दिली. एअर इंडिया सध्या विनिवेश प्रक्रियेत आहे. मागील महिन्यात एकाधिक संस्थांनी वाहकांसाठी त्यांच्या आवडीची अभिव्यक्ती (ईओआय) सादर केली. येत्या आठवड्यात सरकार पात्र निविदाकारांची नावे जाहीर करणार आहे.

कर्जबाजारी असलेल्या राष्ट्रीय वाहकांच्या आर्थिक पुनर्रचनेचा एक भाग म्हणून एअर इंडिया अ‍ॅसेट असोसिएट होल्डिंग लिमिटेड हे एक विशेष हेतू व्हेईकल (एसपीव्ही) स्थापन करण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पुढील आर्थिक वर्षात एसपीव्हीसाठी २,२६८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. एअर इंडिया आणि पवनहंस यांचीही निर्गुंतवणूक २०२२-२२ मध्ये पूर्ण होईल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पात नागरी उड्डयन मंत्रालयाला ३,३३४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. ते चालू आर्थिक वर्षांसाठी ४,१३१ कोटी रुपयांपेक्षा २२ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मंत्रालयाला २०२०-२१ साठी ३,७९७ कोटी रुपये देण्यात आले होते.