मुलांना कोणतीही गोष्ट सांगताना पूर्ण विचार करायला हवा.. विशेषत: भवितव्याचा; अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात..
मुलगा- बाबा, पाणी कुठून येतं..?
वडिल- तलावातून...
मुलगा- मग मला तलाव पाहायचाय...
बाबा मुलाला तलावाजवळ घेऊन गेले.. मुलानं अचानक वडिलांना पाण्यात ढकललं..
वडिल गटांगळ्या खाऊ लागले.. तितक्यात मुलगा आईला म्हणाला, 'आई, जा पटकन नळ चालू कर.. बाबा येताहेत..'