शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

अकरावी प्रवेश प्रक्रियेनिमित्त...  " शून्य फेरी" चे महत्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 07:00 IST

८ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाला. त्याआधीपासूनच अकरावी प्रवेशाची धांदल सुरू झाली. पहिला फॉर्म भरलादेखील, आता दुसरा फॉर्म भरायचा आणि मग येते ती ‘शून्य फेरी’. काय असते ही शून्य फेरी?... 

ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, पण बायोलॉजी विषय नको आहे त्यांना शून्य फेरीत ‘बायफोकल’ या विषयाला आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये आरक्षण आणि गुणवत्तेनुसार प्रवेश घेता येतो.

- प्रा. रुपाली काळे 

...........बायफोकल का घ्यायचे?१. बायफोकलचे विषय उदाहरणार्थ संगणक, इलेक्ट्रॉनिक्स,  इलेक्ट्रिकल, सिव्हिल इत्यादीपैकी एका विषयाला प्रवेश घेता येतो. हा विषय पुढे इंजिनिअरिंगला घेणाºया विषयाचा किंवा इउअ, इ.रू. (कॉम्प्युुटर, इलेक्ट्रॉनिक्स) या कोर्सला प्रवेश घेताना मजबूत पाया ठरतो.२. बायफोकल विषय २०० मार्कांचा आहे. १०० मार्कांचे प्रात्यक्षिक + १०० मार्कांची लेखी परीक्षा आहे. विषय २०० मार्कांचा असल्यामुळे विद्यार्थ्यांचा एका विषयाचा अभ्यास कमी होतो. हा विषय घेतला तर ११ वी, १२ वीला विद्यार्थ्यांना इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायफोकल विषय (एल्लॅ’्र२ँ+ढउट+उङ्मेस्र४३ी१ रू्रील्लूी ङ्म१ ए’ीू३१ङ्मल्ल्रू२ ी३ू) फक्त ५ विषयांचा अभ्यास करावा लागतो. दरवर्षी २०० पैकी २०० गुण मिळवणारे विद्यार्थी असतात.३. बायफोकल विषयात १०० मार्कांचे प्रात्यक्षिक असल्याने एकूण टक्केवारी खूप चांगली वाढते.४. अतिशय महत्त्वाचे म्हणजे, ऌरउ च्या बदलत्या अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्नमुळे खूप मुलांना केमिस्ट्री या विषयात ५० पेक्षा कमी गुण मिळत आहेत. त्यामुळे उएळ मध्ये चांगले गुण असूनसुद्धा त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येत नाही. पण जर त्याचा बायफोकल विषय असेल तर केमिस्ट्रीऐवजी बायफोकलचे गुण गृहीत धरले जातात आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मार्ग खुला होतो. दरवर्षी बरीच मुले या पद्धतीने प्रवेश घेतात. हा नियम फक्त इंजिनिअरिंग प्रवेशासाठी लागू होतो.५. बायफोकल विषय जास्त प्रमाणात प्रात्यक्षिकांवर आधारित असल्याने विषयाची सर्व तयारी कॉलेजमध्येच होते. या विषयाचा अतिरिक्त क्लास लावायची आवश्यकता भासत नाही.६. जे विद्यार्थी खएए/ककळ चा अभ्यास करतात, त्यांना एका विषयाचा अभ्यास करायचा ताण कमी होतो.७. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा ळीूँल्ल्रूं’ हा विषय दहावीपर्यंत असतो, त्यांच्यासाठी बायफोकल प्रवेशात विशिष्ट आरक्षण आहे.बायफोकल प्रवेश४शून्य फेरीमध्ये प्रवेश घेतला की तुमचा सायन्स आणि बायफोकलचा प्रवेश निश्चित होतो आणि तुम्ही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून निश्चिंत होऊन बाहेर पडता.४शून्य फेरीनंतर उर्वरित जागांवर शासन आदेशानुसार प्रवेश होतात.४इन हाऊस कोट्यातून बायफोकलला प्रवेश घेता येतो.४व्यवस्थापन कोट्यातून बायफोकलला प्रवेश घेता येतो.बायफोकल प्रवेशासाठीआवश्यक कागदपत्रे ४ररउ मार्कशीट (सत्यप्रत), झेरॉक्स४शाळा सोडल्याचा दाखला (सत्यप्रत), झेरॉक्स४जात प्रमाणपत्र (सत्यप्रत), झेरॉक्सफक्त ढउट ग्रुप ठेवण्याची इच्छा असणाºया विद्यार्थ्यांनी नक्कीच ‘शून्य फेरी’चा  विचार करावा. ११ वी, १२ वी अभ्यासक्रमांत जास्त गुण मिळवण्याची संधी बायफोकल विषयामुळे मिळते आणि १२वी नंतरच्या अभ्यासक्रमाची थोडी तयारी होते.  (लेखिका एमआयटी ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत.) 

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी