शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
4
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
5
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
6
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
7
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
8
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
9
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
10
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
11
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
12
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
13
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
14
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
15
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
16
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
17
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
18
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
19
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
20
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
Daily Top 2Weekly Top 5

पवारांचे 'ते' तीन वक्तव्य, ज्यामुळे महाशिवआघाडीचे भवितव्य आले धोक्यात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:46 IST

महाशिवआघाडी होण्याबाबत पवारांनी काही वक्तव्य केल्यानंतर माध्यमांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रामची चर्चा रंगली होती.

मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस अशी आगळीवेगळी महाशिवआघाडी अस्तित्वात येणार या चर्चेने महाराष्ट्राचे राजकारण ढवलून निघाले आहे. समसमान वाटपाच्या मुद्दावर शिवसेनेने भाजपला जय महाराष्ट्र केल्यामुळे विरोधी पक्षांच जनमत मिळालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला त्रिशंकू स्थितीमुळे सत्तेत बसण्याची आस लागली आहे. त्याचवेळी पवारांनी केलेल्या तीन वक्तव्यांमुळे महाशिवआघाडीचं भवितव्य अंधकारमय दिसत आहे. 

शरद पवार यांनी 6 नोव्हेंबर रोजी म्हटले होते की, सत्तास्थापनेचा कौल भाजप आणि शिवसेनेला मिळाला आहे. त्यांनीच राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन करावे. यानंतर 8 नोव्हेंबर रोजी पवारांनी आम्ही जबाबदार विरोधीपक्ष बनू असं स्पष्ट केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा महाशिवआघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 

दरम्यान महाशिवआघाडी होण्याबाबत पवारांनी काही वक्तव्य केल्यानंतर माध्यमांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रामची चर्चा रंगली होती. परंतु, 18 नोव्हेंबर रोजी पवार म्हणाले की, आम्ही निवडणूक शिवसेना-भाजपसोबत लढवली नव्हती. त्यामुळे सरकार स्थापनेबद्दल त्यांनाच विचारा. यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.