मुंबई- भारतीय जनता पार्टीच्या ट्विटर हँडलवरून कोणतेही ट्विट केले नसताना सरकारविषयी आक्षेपार्ह ट्विट प्रसिद्ध होण्याचा रविवारचा प्रकार नेमका कशामुळे झाला, नेमकी छेडछाड कशी झाली किंवा ते हॅक तर झाले नाही, याची चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेश प्रवक्त ...
यवतमाळ : रस्ते हे विकासाचे केंद्रबिंदू आहे. नागरिकांना ज्या मूलभूत गरजांची आवश्यकता असते, त्या रस्त्यांचाही समावेश होतो. रस्ते पाहून लोकांकडूनच कौतुकाची थाप मिळाली पाहिजे, असे आदर्शवत रस्ते बांधण्याला सरकारचे प्राधान्य आहे. ...
पक्ष्यांचा आनंद घेण्यासाठी येणा-या पर्यटक व पक्षीप्रेमींसाठी वन-वन्यजीव विभागाने येथे विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ठिकठिकाणी मोक्याच्या जागेवर पक्षी निरिक्षण मनोरे, गॅलरी उभारण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पर्यटकांना नाममात्र शुल्क आकारण ...
मुंबई- पुढच्या वर्षीची दिवाळी अयोध्येतील राम मंदिरात साजरी करू, असा विश्वास भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केला आहे. राम मंदिर पुनर्निर्माणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ...
ठाणे: मामा भांजे दर्गा ट्रस्टचा विश्वस्त असल्याची बतावणी करीत मामा भांजे ट्रस्ट आणि बारामती ट्रस्ट यांच्याकडून पाच कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या मानपाडा येथील महिलेची 21 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. ...
सध्या केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाची सोशल मीडिया सेल सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह आहे. विरोधी पक्ष, विरोधी नेते यांच्यावर आरोपांची राळ उडवणे, तिखट भाषेत टीका करणे, विरोधकांना ट्रोल करणे असले प्रकार या सोशल मीडिया सेलकडून करण्यात येत ...
अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत असतानाच, आता या वादळाचा फटका गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसणार आहे. हवामान खात्याने वादळामुळे गोव्यासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...
राज्यात इंग्रजी शाळांचे पेव फुटले असताना, पटसंख्येअभावी १,३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत या शाळा स्थलांतरित होत असल्याने, या शाळांमधील शिक्षकांच्या नोक-यांवर व विद्यार्थ्यांच ...
ज्येष्ठ नागरिक महिलेला हयात असेपर्यंत घराचा ताबा न दिल्याबद्दल व तिच्या वारसदारांच्याही तोंडाला पाने पुसण्याच्या तयारीत असलेल्या एका विकासकाला ग्राहक मंचाने तीन वर्षांचा कारावास व १०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
सायकलप्रेमी मुंबईकरांसाठी रविवारचा दिवस खास ठरणार आहे. वाहनांची गर्दी आणि वेगापुढे मागे पडणाºया सायकलींसाठी एक रविवार महापालिकेने राखून ठेवला आहे. एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह) ते वरळी सी फेस ही ११.५ किलोमीटरची स्वतंत्र मार्गिका यासाठी तयार करण ...