बल्लारपूर मतदार संघात पुरूष मतदार १ लाख ६३ हजार ६७१, महिला १ लाख ५६ हजार २८४ मतदार आहेत. यामध्ये ७८४ दिव्यांग मतदारांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ३६४ मतदार केंद्र व ६ सहाय्यक मतदान केंद्र आहेत. विधानसभा मतदार संघातील ३ लाख १९ हजार ९५६ मतदार ...
६ व्या वर्गाची पहिली तुकडी जून २०१९ पासून दाखल झाली आहे. भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारुपास येईल, असा विश्वास खुद्द लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोरकर यांनी व्यक्त केला आहे. आणि त्यांचा हा विश्वास अल्पावधीतच पूर्ण होईल, असा जिल्हावास ...
बोलताना डॉ.बंग म्हणाले, जिल्हा बँकेच्या विकासाच्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. सुरूवातीपासून ते आजतागायत जिल्हा बँकेच्या विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार व बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांचा मोलाचा वाटा आ ...
चामोर्शी मार्गाप्रमाणेच आता पावसामुळे शहराच्या हद्दीतील आरमोरी मार्गावरही मोठे खड्डे पडले आहेत. इंदिरा गांधी चौक ते कठाणी नदीवरील पुलापर्यंत अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. लाखांदूर ते गडचिरोली असा हा महामार्ग राष् ...
पोलीस असल्याची बतावणी देऊन वाहनाने जनावरे घेऊन जाणाºया वाहनचालकांना पैसे मागणाऱ्या सहा जणांना कारवाफा पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना २५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात सलग ७ दिवस पूरपरिस्थितीला तोंड देणाºया भामरागड तालुक्यात आरोग्याविषयीच्या समस्या उद्भवू नये म्हणून दि.११ पासून आरोग्य विभागाकडून ‘मिशन भामरागड’ अभियान सुरु करण्यात आले होते. ...
सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी बस सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. महामंडळाच्या बसमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याची सोय झाली. मात्र आता याच विभागाच्या लेटलतीफ धोरणाचा फटका विद्यार्थ्य ...
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे नामनिर्देशन सादर करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत १८ ते १९ वयोगटातील नवमतदार आणि दिव्यांग मतदारांची नावे नोंदणी करता येतील त्यासाठी आपल्या गावातील बीएलओकडे अर्ज करण्याचे आवाहनही सोनाले यांनी केले. ...
मात्र १३ महिन्याच्या कालावधीत या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे अर्धे काम सुध्दा पूर्ण झाले नाही. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी कंत्राटदाराने या रस्त्याला पर्यायी रस्ता तयार करुन देण्याची गरज होती. मात्र तसे केले नाही.उलट सिमेंटीकरणासाठी रस्ता खोदून त्यावर ...
अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या. त्या इमारतींचे आधुनिकीकरण व नव्याने बांधकाम करण्यात आलं आहे. दिवसेंदिवस शहराचा व्याप वाढत असल्याने दर्जेदार व आधुनिक सुविधायुक्त ठाणे असणे आवश्यक असल्याने आमदार डॉ. भोयर यांनी सतत प्रयत्न केले. ...