अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात, बँक सेक्टर, डिफेंसमध्ये सेवा पुरविली जाते. गोपनियता तथा विश्वास बीएसएनएलमध्ये पाळली जातो. त्यामुळे बीएसएनएलची तुलना कोणत्याही खासगी कंपनीशी होऊ शकत नाही. म्हणूनच बीएसएनएलच्या सेवेची राष्ट्राला गरज आहे, असे प्रतिपादन ...
जिल्हा परिषद अंतर्गत कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण आदी विभागांमध्ये विकासाच्या नाविण्यपूर्ण विविध योजना राबविण्यासाठी राज्यातील अन्य जिल्ह्याच्या पथदर्शी प्रकल्प व उपक्रमांची माहिती मिळविणे गरजेचे असते. योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील सुभगॉन या शेतकरी उत्पादक कंपनीने जैविक कीड नियंत्रणासाठी ट्रायकोकार्डची निर्मिती करण्यास सुरूवात ... ...
संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांवरील मतदान कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या मार्गाने आणि वेगवेगळ्या वेळी मुख्यालयी पोहोचतात. सोमवारी दुपारी ३ वाजता मतदान आटोपले असले तरी हे कर्मचारी बेस कॅम्प या सुरक्षित स्थळीच मुक्कामी होते. तेथून म ...
पिकअप वाहन क्रमांक एमएच ३५-एजे १२३९ हे गोंदियाहून कोहमाराकडे जात होते. तर दुचाकी स्वार एमएच ३५ बीएल ४०१५ या दुचाकीने गांगलवाडीकडून गोंदियाकडे येत होते. दरम्यान दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाला सडक अर्जुनी तालुक्यातील खज ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील अर्जुनी-मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येते. यामुळे या दोन्ही मतदारसंघांत दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया घेतली जाते. नक्षलग्रस्त क्षेत्र असल्यामुळे जिल्हा प्रशासन या दोन्ही मतदारसंघां ...
विधानसभा निवडणुकीसाठी चारही मतदारसंघात एकूण ४७ उमेदवार रिंगणात होते. यासाठी सोमवारी जिल्ह्यातील एकूण १२८२ मतदान केंद्रावरुन मतदानाची प्रक्रिया घेण्यात आली. जिल्ह्यातील एकूण १० लाख ९८ हजार २७० मतदारांपैकी सोमवारी एकूण महिला ३ लाख ७० हजार ६४८ तर पुरूष ...
जिल्ह्यात सध्या ढगाळी वातावरण असून परतीचा पाऊस सलामी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शेतकऱ्यांना बाजारपेठेत ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी घरूनच ताडपत्री न्यावी लागत आहे. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असून अनेक शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांचा श् ...
या भागातील कपाशीच्या झाडांची वाढ उत्तमरीत्या झाली असली तरी पाती आणि बोंडे खुपच अल्प प्रमाणात झाडावर असल्यामुळे यंदा कपाशीच्या उत्पन्नात चांगलीच घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. यंदा सुरूवातील पावसाने दांडी मारली होती. परंतु ...
प्रत्येक नागरिकाने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत प्रत्यक्ष मतदान करावे, असे आवाहन समाजातील सर्व स्तरातून केले जाते. परंतु, यंदा गत वर्षीच्या तुलनेत कमी मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात आर् ...