जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. परंतु येथील रूग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात जे रूग्ण दाखल होतात त्यांच्या उपचाराकडे दुर्लक ...
तालुक्यातील मोहगाव तिल्ली येथे सोमवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, लक्ष्मण भगत, सिता रंहागडाले, विश्विजत डोंगरे, दिलीप चौधरी, किशोर गौतम, झुम्मकभाऊ बिसेन, खोमेंद्र मेंढे, अशोक लंज ...
निवडणूक प्रचारार्थ मरारटोली रेल्वे क्रासींग, वसंतनगर, पुनाटोली, पाल चौक, रामनगर, बलमाटोला, दासगाव बु., बिरसी, ढाकणी, लोधीटोला, चुटीया, रापेवाडा, पांगडी येथे सोमवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप शहरध्यक्ष स ...
एकदा की प्रचाराचे वारे वाहू लागले की, मग लग्नकार्य असो, अन्यथा गावचा आठवडी बाजार असो, चार-आठ जण जमले की निवडणुकीचा विषय ओघाने छेडलाच जातो. मिळेल तेथे सावलीचा आधार घेत ग्र्नामस्थ गप्पात रंगलेले दिसत आहेत. काय म्हणते निवडणुकीची हवा, असा सवाल येताच दुष् ...
शहरातील कुंभारेनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन येथे शुक्रवारी (दि.११) महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित महिला जागृती मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या वेळी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, ...
ध्यानचंद चषक हॉकी स्पर्धेचा उपांत्य सामना खेळण्यास जाणाऱ्या चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा सोमवारी अपघातात मृत्यू झाला. या घटनेत तीन अन्य राष्ट्रीय खेळाडूही जखमी झाले. ...
सापळा रचून दोन दुचाकीस्वारांना ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान १८० मिलि क्षमतेच्या ३८४ सीलबंद देशी दारूच्या बॉटल आणि दोन दुचाकी असे १ लाख ७ हजार ४६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भरारी पथकाने ही कारवाई विभागीय उपायुक्त एम.एस. वर्धे यांच्या मार ...
देशी, विदेशी दारू आणि बीअरचा साठा असलेल्या गोदामांचे स्टॉक रजिस्टर तपासणी करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मागविलेला दारूसाठा आणि पाच ते सहा महिन्यांपूर्वीच्या साठ्याची उलटतपासणी केली जाणार आहे. नियमबाह्य दारूविक्री होऊ नये, यावर भर आहे ...
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये किंवा अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. ...
अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, फूस लावून पळवून नेण्याच्या दररोज किमान एक घटना जिल्ह्यात घडत आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या १३ दिवसांत सात अल्पवयीन मुली व एका १४ वर्षीय मुलाला फूस लावून पळविण्यात आले. चौघा विवाहितांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात ...