त्यानंतर स्वामी हरदास फाऊंडेशनचे सतीश कोरडे यांनी स्वत:चा व कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालून जे लोक मानवी हक्कासाठी झगडतात त्यांचा शब्द सुमनानी गौरव केला. रमन देशमुख यांनी कायदेशीर बाबींचे सर्वाना जाणीव करुन देवून आजच्या स्थितीत महिलांनी जास्तीत जास्त ...
धानाचे कोठार म्हणून तुमसरची ओळख राज्यात आहे. येथील बाजार समिती प्रसिद्ध मंडी म्हणून सुपरिचीत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डात उघड्यावर धानाची पोती पडून आहे. ढगाळ वातावरण असल्याने पाऊस बरसण्याची शक्यता अधिक आहे. पाऊस बरसला तर संपूर्ण धानाची पोती ओ ...
जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाच्या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. तरीही काही घाटांवर रेती तस्करांची खुलेआम मुजोरी दिसून येत आह ...
आम्ही देशाच्या विकास आणि उन्नतीसाठी होणाऱ्या कार्याची प्रशंसा करतो. मात्र देशाला तोडणाऱ्या, अराजकता पसरविणाऱ्या व मानवाला मानवापासून दूर करणाऱ्या या विधेयकाचा आम्ही मुस्लिम समाज बांधव विरोध करतो, असे संघटनेने म्हटले आहे. सदर मोर्चा दुपारी गांधी चौकात ...
प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रार्थना घेणे फार पूर्वीपासून सक्तीचे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावणे त्याचबरोबर त्यांचे अध्यापनात मन लागावे हा या प्रार्थनेमागे उद्देश असावा. मात्र जशी शाळांमध्ये प्रार्थना घेण्या ...
माजरीची खाण क्रमांक ३ बंद करुन नागलोन यूजी टू ओसी सुरू केली. ही खाण सुरू झाल्यापासून नागरिकांना त्रास होत आहे. दरम्यान, नवीन खाणीसाठी माजरी येथे झालेल्या जनसुनावणीत नवीन प्रस्तावित खाण सुरू करताना सर्वांना जमिनीचा पूर्ण मोबादला व नोकरी द्यावी, नंतर ज ...
डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांनी मालाची उचल करून लाभार्थ्यांना धान्य वाटपास सुरूवात केली. गेल्या १० दिवसांपासून ई-पॉस मशीनचा सर्वर डाऊन झाल्यामुळे राशन वितरणाचे काम अत्यल्प वेळ चालत आहे. एका दुकानदाराला दिवसभराची फुरसत करून एक ...
शहरातील नळ पाणी पुरवठा योजना ही ग्रामपंचायतीच्या काळातील फार जुनी योजना आहे. लगतच्या वैनगंगा नदीवर ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून बोरमाळा घाटाच्या मार्गावर जलशुध्दीकरण केंद्र आहे. शहरात जवळपास सात पाणी टाक्या असून वॉर्डावॉर्डात नळ पाईपलाईन टाक ...
जमियत उलामा-ए-हिंदच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने शांततेत मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय कार्यालय परिसरात काही मान् ...