सिव्हील लाईनमध्ये वास्तव्यास असलेला हा ४६ वर्षीय कपडा व्यापारी आपल्या कुटुंबीयांसमवेत ४ जुलै रोजी कारने अमळनेरला गेला होता. तेथून ५ जुलै रोजी ते शहरात परत आले. दरम्यान प्रकृती ठिक वाटत नसल्यामुळे त्या पती-पत्नीने १० जुलै रोजी अमरावतीला जाऊन थ्रोट स्व ...
कोरोना विषाणूचे संक्रमण टाळण्याकरिता जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. त्याबाबत सारासार विचार न करता काही नागरिक रविवारीदेखील छत्री तलाव मार्गावर फिरायला गेले. रविवारी पहाटेपासून अशा व्यक्तींना राजापेठ पोलिसांनी दंडुक्यांचा प्रसाद दिला. अनेकांना पोलीस वा ...
अकारण पायी फिरणे, हॉटेल-प्रतिष्ठान सुरू ठेवणे आदी कारवाईत १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. जिल्हा प्रशासनाने सोमवारी सकाळी ७ पर्यंत राबविलेल्या संचारबंदीला न जुमानता, काहीही काम नसताना नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामुळे पोलिसांनी ४५ ठिकाणी फिक्स पॉर्इं ...
देशाचे अतोनात आर्थिक नुकसान तर झाले आहेच सोबतच शिक्षणाचा ही बट्ट्याबोळ झाला आहे. त्यातल्या त्यात ऑनलाइन शिक्षण गावकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे खेडेगावातील मुले शिक्षणाअभावी भरकटल्या जाऊ नये, म्हणून फिजीकल डिस्टनसिंगचे पालनही व्हावे, यासाठी दावेझर ...
शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या भागात डांबरीकरणाच्या रस्त्यांचे बांधकाम केले असले तरी पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅक्टरने शेतातून येणाºया चिखलमाती मुळे संबंधित रस्ते अवघ्या वर्षभरातच खड्डेमय होत असल्याची वास्तविकता आहे. याचा सर्वाधिक फटका गाव पर ...
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून चार जुलै ते सात जुलै दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यात कृषी विभागाने भरारी पथकांद्वारे कारवाईची मोहीम राबवली. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, मिलींद लाड यांच्या मार्गदर्शनात ही मोह ...
धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील चौरास भागातील शेतशिवारात थोड्याफार प्रमाणात पोहोचल्याने येत्या काही दिवसात शेतात रोवणी योग्य पाणी साठवून खरिपातील धानपीक रोवणी ला येण्याची चिन्हे दिसत आहेत. धान उत्पादनात अग्रेसर समजल्या जाणाऱ्या लाखांदूर तालुक्यातील ...
शासन आदेश आल्यानंतर प्राथमिक यादी, सेवा ज्येष्ठता याद्या तयार करण्याच्या कामात अधिकारी, कर्मचारी लागले आहे. कोरोना संकटात बदल्या होणार की नाही याबाबत साशंकता होती. अखेर राज्य शासनाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल ...
या संदर्भात नगर परिषद मुख्याधिकारी यांनी बांधकाम विभाग चंद्रपूर यांना २४ जून २०२० ला पत्र दिले. रस्त्याचे बाजूने बांधकाम विभागाने साईड पट्टीचे काम सुरु केले आहे. ते जर पूर्ण झाले तर मजीप्राच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी पुन्हा पक्का मार्ग खोदावा लागेल व ...
आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट ही कंपनी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे २४ मार्चपासून पूर्णता बंद होती. शासकीय परवानगीनंतर कंपनीचे काम एक महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरू होऊन १ जूनपासून कंपनी नियमित सुरू झाली. लॉकडाऊन काळातील ३१ मेपर्यंतच्या पगाराबद्दल युन ...