भंडारा शहरापासून अवघ्या दीड किमी अंतरावरुन वैनगंगा नदी वाहते. गतवर्षी नदीला महापूर आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात नदी स्वच्छ झाली होती. मात्र त्यानंतर प्रशासनासह नागरिकांनी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे नदी काठावर कचरा साचला आहे. जिल्ह्यात गोसे प् ...
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीच्या मुदत जुलै ते डिसेंबर या कालावधीदरम्यान समाप्त होत आहे. मुदत संपणाºया ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. नैसर्गिक आपत्ती, आणिबाणी, युद्ध, वित्तीय आणिबाणी, प्रशासकीय अडचणी तथा महामारीम ...
डायरेक्ट पॅडीसीडर वापरताना रोपवाटीका तयार करण्याची गरज नाही. चिखलणी केल्यानंतर एक दिवस चिखल जमु द्यायचे व त्यानंतर त्यात सरळ अंकुरीत धान पेरणी करता येते. उगवणपूर्व तण नाशकांचा वापर केला तर तणांचे व्यवस्थापन करता येते. ओळीत पेरणी असल्यामुळे डवरण करण्य ...
चंद्रपूर महानगर पालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच विविध वार्डांमध्ये नाल्यांची स्वच्छता केली. ज्या वार्डातील नाल्यांना बरेच वर्ष तेथे नव्याने बांधकाम पूर्ण करण्यात आले. चंद्रपूर शहरातील गांधी चौकापासून जटपुरा गेटपर्यंत जाणाऱ्या मुख्य मार्गाला जोडणा ...
सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास लोनवाही येथील सहकारी राईस मील परिसरात एक वाघ आला. त्या वाघाने चालकाला जखमी केली. ही घटना वाऱ्यासारखी सिंदेवाही शहरात पसरली. वाघाला बघण्यासाठी सिंदेवाहीकरांनी थेट घटनास्थळाकडे धाव घेतली. वाघ राईसमीलच्या मागील बाजुला असलेल् ...
यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. बहरत असलेले पीक काही भागात पिवळे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. प्रत्यक्षात या पिकास सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, परंतु प ...
मार्च महिन्याच्या अखेरीसपासून कोरोना संसर्गाची समस्या निर्माण झाली. सर्वप्रथम २२ मार्च रोजी देशपातळीवर जनता कर्फ्यू शासनाच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने कोरोनाविरूद्धची लढाई सुरू करण्यात आली. जिल्हा व राज्याच्या बाहेरून येणाऱ्या न ...
वैशिष्ट्यपूर्ण कामातून विशेष अनुदान योजनेंतर्गत स्टेट बँकेजवळ असलेल्या दुर्गा मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉकचे बांधकाम करण्याचा ठराव १६ ऑक्टोबर २०१८ च्या सर्वसाधारण सभेत नगर परिषदेने घेतला. त्यासाठी १८ लाख ३४ हजार ९७६ रुपयांचे अंदाजपत्रक तयार झाले. एका खा ...
ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे होते. मात्र १३ जुलैला राज्य शासनाने काढलेल्या जीआरनुसार आता पालकमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार सदर नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले आहे. अनेक जिल्ह्यात पाल ...