शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

महाराष्ट्र निवडणूक 2019 : नवाब मलीक सुद्धा म्हणतायेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 4:35 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तिन्ही पक्षातील सत्तेचा फॉर्म्युला अंतिम होऊन कोणत्याही क्षणी ते सत्तास्थापनेसाठी दावा करू शकतात

मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलेले भाजप-शिवसेना पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या वादामुळे वेगवेगळे झाले. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाशिवआघाडीचे सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र या महाशिवआघाडीत मुख्यमंत्री कुणाचा असणार अशी चर्चा सुरु असतानाच, मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार असून आम्हाला कसलीच अडचण नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरु आहेत. तिन्ही पक्षाच्या बैठकांवर-बैठका सुरु आहेत. तर लवकरच या तिन्ही पक्षातील सत्तेचा फॉर्म्युला अंतिम होऊन कोणत्याही क्षणी ते सत्तास्थापनेसाठी दावा करू शकतात, असे बोलले जात आहे.

तर ज्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसनेने मित्रपक्ष असलेल्या भाजपचे साथ सोडली, ते त्यांना महाशिवआघाडत मिळणार का याबाबतीत उलट-सुलट चर्चा सुरु आहे. मात्र याविषयाचा खुलासा करताना नवाब मलीक म्हणाले की, मुख्यमंत्रीपदासाठीच शिवसेना युतीतून बाहेर पडली आहे. त्यांच्या स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपद देणे ही आमची जवाबदारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे मलीक म्हणाले.

मात्र उपमुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. काँग्रेसतर सत्तेत येण्यास तयारच नाही, ते बाहेरून समर्थन देण्याच्या विचारत आहे. परंतु त्यांनी सत्तेत असावे ही आमची इच्छा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात पदावरून कोणतेही वाद होणार नाहीत. तसेच आम्ही बसवून यावर निर्णय घेऊ असेही मलीक म्हणाले.

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nawab malikनवाब मलिकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस