शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला पिकविणाऱ्यांपेक्षा खाणा-यांची चिंता अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:39 IST

शेतमालाला रास्त भाव मिळाला तरच शेतकरी जगेल. मात्र राज्यकर्त्यांना पिकविणा-यांपेक्षा खाणा-यांचीच चिंता अधिक

जळगाव : शेतमालाला रास्त भाव मिळाला तरच शेतकरी जगेल. मात्र राज्यकर्त्यांना पिकविणाºयांपेक्षा खाणाºयांचीच चिंता अधिक आहे. राज्यकर्त्यांची ही मानसिकता बदलली पाहिजे, अशा शब्दांत राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.शेतकरी उद्ध्वस्त झाला तर ५० वर्षांपूर्वी परदेशातून आयात करावी लागणारी ‘लाल मिलो’ खायची वेळ आपल्यावर येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.जैन इरिगेशन सिस्टीमतर्फे शुक्रवारी पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्कार वडनेर भैरवच्या (नाशिक) अविनाश व रश्मी पाटोळे दाम्पत्याला देण्यात आला. सुताचा हार, शाल, श्रीफळ व दोन लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.नेत्याने मला विचारले, पवार साहब आप हमेशा पैदा करनेवाले की बात (शेतकºयांची) करते हो, लेकीन लाखो खानेवाले है... त्यावर मी म्हणालो, बरोबर आहे. पिकविणाराच उद्ध्वस्त झाला तर खाणार काय? शेतकरी जगला तरच जगाला जगवू शकतो. त्यामुळे शेतकºयांच्या हिताचे निर्णय शासनाला घ्यावेच लागतील, असे ते म्हणाले.