शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तावाढीसाठी शाळांची होणार निवड

By admin | Updated: May 2, 2015 01:10 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात गुणवत्तावाढीचा नवीन उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. त्याच्या अंमलबजावणीकरिता

अकोला : सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात गुणवत्तावाढीचा नवीन उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. त्याच्या अंमलबजावणीकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शाळांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शाळांमध्ये गुणवत्तावाढीचा उपक्रम राबविण्यात येईल. शाळा निवडीची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली.राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेले राज्यस्तरावरील सर्वेक्षण आणि विविध संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सन २०१५-१६ या वर्षात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत नवीन उपक्रमामध्ये निवडक शाळांना गुणवत्तावाढीसाठी विशिष्ट कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळामार्फत आर्थिक तरतूद मंजूर केली आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गुणवत्तावाढीसाठी शाळांची निवड करण्याचा निर्णय २१ एप्रिल रोजी घेण्यात आला. त्याच्या अंमलबजावणीकरिता राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये ४०८ गट आणि शहर साधन केंद्रांच्या समूह साधन केंद्रांतर्गत शाळांची निवड करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)