शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

हेलिपॅडसाठी वापरले खाडीचे पाणी

By admin | Updated: April 29, 2016 04:11 IST

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या बनविलेल्या हेलिपॅडकरिता खाडीतील पाण्याचा वापर केला होता अशी माहिती भाजपाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भिवंडी : केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या बनविलेल्या हेलिपॅडकरिता खाडीतील पाण्याचा वापर केला होता अशी माहिती भाजपाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेहळे गावात झालेल्या किसान ग्रामसभेसाठी कृषीमंत्री नुकतेच येऊन गेले. त्यांच्या हेलिपॅडसाठी पिण्याचा पाण्याचा वापर केला असा आरोप विरोधकांनी केला होता. भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला भाजपाने गुरूवारी उत्तर दिले. अंजूरगावी हेलिपॅड बनविले होते. त्यासाठी लागणारे पाणी जवळील खाडीतून टँकरव्दारे आणून ते वापरण्यात आले होते. परंतु विरोधकांनी याचे राजकारण करत पिण्याचे पाणी वापरल्याचा प्रचार करून नागरिकांमध्ये गैरसमज पसरविला अशी टीका चोरघे यांनी केली. तसेच लोढाधाम मध्ये पाण्याचे स्वतंत्र स्त्रोत असून त्याव्दारे बगीचा व साईभक्तांना पाणी पुरविले जाते. त्यामुळे हेलिपॅडसाठीअथवा इतर कामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होणे शक्यच नाही. विरोधकांचा आरोप म्हणजे खोडसाळपणा असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)