शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:49 IST

Indore Water Contamination Deaths: ज्या गोष्टीची भीती होती ती खरी ठरली आहे. इंदूरमध्ये अनेक मृत्यू दूषित पाण्यामुळे झाले असल्याचे समोर आले. इंदूरच्या भागीरथपुरा येथे अतिसारामुळे १३ मृत्यू झाले आहेत.

Indore Water Contamination Deaths: इंदूरमध्ये काही दिवसापूर्वी दूषित पाण्यामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. या प्रकरणी प्रयोगशाळेतून अहवाल येणे बाकी होते. हे अहवाल आता आले आहेत. लोकांना ज्याची भीती होती ती खरी ठरली आहे. इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे एकामागून एक अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. इंदूरच्या भागीरथपुरा येथे अतिसारामुळे १३ मृत्यू झाले आहेत, असा दावा स्थानिकांनी केला. तर प्रशासनाने फक्त चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. सध्या जवळजवळ २०० लोक रुग्णालयात दाखल आहेत. सुमारे १,४०० लोक विषारी पाण्यामुळे बाधित झाले आहेत.

ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले

गेल्या आठ वर्षांपासून मध्य प्रदेशच्या आर्थिक राजधानीच्या त्या भागात जीवघेणा पाणीपुरवठा होत असल्याचे चाचणी अहवालातून समोर आली आहे. इंदूर हे शहर गेल्या आठ वर्षांपासून देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित केले आहे. इंदूरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CMHO), डॉ. माधव प्रसाद हसनी यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की, मेडिकल कॉलेज लॅबने तयार केलेल्या अहवालात भरीरथपुरा भागात पाईपलाईनमधील गळतीमुळे पाणी दूषित झाल्याची पुष्टी झाली आहे, यामुळे अतिसाराचा प्रादुर्भाव झाला आहे. 

इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी पीटीआयला सांगितले की, डिसेंबरपासून इंदूरमध्ये दूषित पाणी पिण्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. भार्गव म्हणाले की, आरोग्य विभागाने या साथीच्या आजारामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे, तर रुग्णालयात दाखल झालेल्या आणखी चार जणांचाही मृत्यू झाला आहे.

मृत्यूंमागील कारण काय?

मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी माधव प्रसाद हसनी यांनी पूर्वी एचटीला सांगितले होते की, हे मृत्यू अतिसारामुळे झाले आहेत. रुग्णांना दूषित पाणी प्यायल्यानंतर उलट्या, अतिसार आणि डिहायड्रेशनची तक्रार आली. शौचालयाच्या खाली असलेल्या मुख्य पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गळती झाल्यामुळे पाणी दूषित झाले असावे असाही त्यांनी सल्ला दिला. भागीरथपुरा येथे, त्याच्यावर शौचालय बांधले होते, त्या मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनमध्ये गळती आढळली. यामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले असावे.

English
हिंदी सारांश
Web Title : Indore Water Contamination Confirmed as Cause of Recent Deaths

Web Summary : Lab reports confirm contaminated water caused deaths in Indore's Bhagirathpura. Leaking pipes are the likely source. Officials confirm seven deaths linked to the incident and hundreds are hospitalized due to waterborne illnesses. Authorities are investigating the extent of the contamination.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणDeathमृत्यू