नैसर्गिक जलस्रोत आटत आहेत. त्यामुळे दूरवरून पाणीपुरवठा योजनेतील पाणी उचलावे लागत आहे. मार्च ते जून या चार महिन्यांत किमान १००० हून अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी करावी लागणार आहे. ...
स्वाईन फ्लूवर प्रतिबंधक उपाययोजनांचे महत्त्व सांगताना प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी, सोबत डॉ. आर.जी. पाटील, डॉ. गिरीश चरडे व डॉ. संजय मराठे. ...