शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
2
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
3
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
4
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
5
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
6
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
7
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
8
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
9
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
10
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
11
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
12
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
13
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
14
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
15
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
16
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
17
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
18
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
19
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
20
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही विश्व लेखिका संस्थेची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST

या चळवळीत उदगीर येथील साहित्यिक महिलांचे मोठे योगदान आहे. देशभरातील आम्ही विश्व लेखिका संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा, विभाग ...

या चळवळीत उदगीर येथील साहित्यिक महिलांचे मोठे योगदान आहे. देशभरातील आम्ही विश्व लेखिका संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील सदस्यांची मोट बांधून गुढीपाडव्यापासून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात विश्व पातळीवर

उल्लेखनीय कार्य करण्याचा संकल्प केला. यासाठी ठाणे येथील प्रा. पद्मा हुशिंग यांची अध्यक्षा म्हणून, तर नागपूर येथील प्रा. विजया मारोतकर यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून साहित्यिक डॉ. विजयाताई वाड, माधवी घारपुरे, वासंती वर्तक, प्रा. मेधा सोमण, शरयू शहा, भारती मेहता, नयना सहस्त्रबुद्धे, तर सचिव वृषाली राजे, ठाणे, सहसचिव मानसी जोशी, ठाणे, खजिनदार संगीता चव्हाण, खजिनदार अस्मिता चौधरी ठाणे, सदस्य मंजिरी कुलकर्णी, ॲड. सिमंतिनी नूलकर, अश्विनी निवर्गी, माधुरी चौधरी, देविका देशमुख, सुनेत्रा जोशी, विजया पंडितराव, मंदाकिनी क्षीरसागर, बालिका बरगळ, शुभांगी दळवी, उर्मिला पांगम, अर्चना नळगीरकर, प्रा. अश्विनी देशमुख, सुनंदा सरदार, उदगीर, कविता पुदाले, मंगल नागरे, नीशा डांगे, नीताताई बोबडे, जयश्री कोटगीरवार, ज्योती पुजारी, डॉ. वसुधा पांडे, मीना खोंड, स्वाती सुरंगळीकर, डॉ. अंजली टाकळीकर, भारतीताई भोरे, कविताताई कठाणे, डॉ. सुनंदा जुलमे यांनी ऑनलाईन हजेेेरी लावली. उदगीरात या चळवळीच्या माध्यमातून कथा, कविता वाचन व सांस्कृतिक उपक्रम सातत्यपूर्ण राबविण्यात येत असल्याचे निवर्गी यांनी सांगितले. आभार अश्विनी निवर्गी यांनी मानले.