शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

नवे शैक्षणिक धोरण हे उद्याच्या भारताच्या जडण-घडणीची ब्लू प्रिंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:21 IST

उदगीर : नवे शैक्षणिक धोरण हे उद्याच्या भारताच्या जडण-घडणीची ब्लू प्रिंट आहे. प्रगतीचा रंग असणाऱ्या या धोरणाचे भवितव्य अंमलबजावणीवर ...

उदगीर : नवे शैक्षणिक धोरण हे उद्याच्या भारताच्या जडण-घडणीची ब्लू प्रिंट आहे. प्रगतीचा रंग असणाऱ्या या धोरणाचे भवितव्य अंमलबजावणीवर अवलंबून आहे, असे मत ९० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. येथील रघुकुल मंगल कार्यालयात दि.लिं. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी डॉ. माधव चांबुले होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम जाधव, संतोष सुतार उपस्थित होते. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात शैक्षणिक प्रगती झाली असली तरी शैक्षणिक गळती हा चिंतेचा विषय बनला आहे. याचे कारण म्हणजे अंंमलबजावणीचा अभाव आहे. शैक्षणिक बाबींवरचा खर्च वाढविण्याची गरज असून, विवेकी, विज्ञाननिष्ठ नागरिक निर्माण करणे ही गरज असून, प्रश्न विचारणारा नागरिक शिक्षणातून निर्माण झाला पाहिजे. यासाठी शिक्षण ही मूलभूत गरज मानली पाहिजे, असेही देशमुख म्हणाले. प्रास्ताविक प्रा. डॉ. दत्ताहारी होनराव यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. माधव कांबळे यांनी केले. गोविंद सावरगावे यांनी आभार मानले.

शिक्षक, विद्यार्थ्यांचा गौरव...

दि. लिं. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने डिगोळ येथील संतोष काशीनाथ सुतार, भाकसखेडा येथील इयत्ता १० वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी इरफान पापामिंयाँ मिर्झा, ऋतुजा शत्रुघ्न कांबळे, विक्रांत शिवाजी वाडकर, रोहित राघोबा वाघमारे आदींचा गौरव करण्यात आला.