शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

उद्योगाचे कंबरडे मोडले; बेरोजगारीने उच्चांक गाठला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 4:43 AM

ज्योतिरादित्य शिंदे यांची सरकारवर टीका

लातूर : भाजप सरकार काळात उद्योग जगताचे कंबरडे मोडले़ गेल्या ४५ वर्षांतील बेरोजगारीने उच्चांक गाठला़ दर दिवसाला आठ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवितात़ महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले, असे सांगत काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे देशाचा विकास खुंटला आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीणचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ बार्शी रोडवरील प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या पाच हजार मोठ्या आणि दहा हजार छोट्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ या सरकारला पाण्याचा प्रश्न सोडविता आलेला नाही़ शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही़ परिणामी, शेतकºयांची अवस्था अत्यंत वाईट आहे. दर दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करीत आहेत़ हा अन्नदाता स्वत:चे पोट न भरता देशाचे पोट भरतो. परंतु, या सरकारने त्याला वाºयावर सोडले आहे़ आॅटोमोबाईलसह मोठेमोठे व्यवसाय बंद पडत आहेत.

सुशिलकुमार शिंदे म्हणाले, पंतप्रधान असोत की राज्याचे मुख्यमंत्री असोत ते समाज जीवनाच्या प्रश्नावर या निवडणुकीत बोलत नाहीत़ ३७० कलम आणि चांद्रायान याशिवाय त्यांच्याकडे मुद्दा नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेEconomyअर्थव्यवस्था