भाजपाने हक्क सोडल्यामुळे वैधानिक व विशेष समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना पक्षातील नगरसेवकांमध्येच चढाओढ सुरू झाली आहे. दावेदारांनी मोठ्या समितीचे अध्यक्षपद ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३मध्ये महिला सुरक्षेसंबंधी विशेष काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे ...
पाच वर्षांत नवी मुंबई परिसरात ५५ हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यापैकी पंधरा हजार घरांचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सिडकोच्या विविध ...
नेरुळ पुलाच्या दुरुस्तीकरिता पाडण्यात आलेल्या भेगा दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. भेगांवरून जाणाऱ्या भरधाव दुचाकींचे तोल जात असून यामध्ये एखाद्याचा बळीही ...
प्रशासनाला त्रास होतो, म्हणून दुसऱ्या मजल्यावर असलेले विरोधी पक्षनेत्यांचे कार्यालय सील करण्यात आले असून हा कारभार तळमजल्यावरील कॉंग्रेसच्या गटनेत्यांच्या कार्यालयातून ...
ठाण्याला लोकसंख्येच्या मानाने जास्तीचे पाणी मिळते. परंतु गळती, पाणी चोरी, आणि नियोजनाच्या अभावामुळे मुबलक पाणी असूनही काही भागांना वणवण भटकावे लागते. ...