शिर्डी : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून महिनाभरात नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे़ ...
अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजच पाणी टंचाई आ वासून उभी राहिली आहे. जिल्ह्यातील शहरी भाग मात्र तुलनेने पाणी टंचाईच्या तीव्र झळांपासून अद्याप दूर आहे. ...
भिंगार : छावणी परिषद निवडणुकीत पक्षचिन्हाचा घोळ अजून सुरूच असून, निवडणूक निर्णय अधिकारीच अंतिम निर्णय घेतील असे शुक्रवारी पुन्हा स्पष्ट करण्यात आले़ ...
जम्मू-काश्मीरच्या अर्निया भागात बंकरमध्ये दडून बसलेल्या एका अतिरेक्याला बाहेर काढण्यासह ठार झालेल्या नागरिकांचे मृतदेह मिळविण्यासाठी लष्कराने मोहीम छेडल्याने नव्याने चकमकी झडत आहेत. ...