नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तो सायंकाळी पाचनंतर नष्ट करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. या एकूणच सर्व प्रक्रियेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे. ...
खराब हवामानामुळे तिरूपतीला जाणारे विमान रद्द झाल्याने कोल्हापूर विमानतळावर मंगळवारी प्रवासी संतप्त झाले. कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा पुरविणाऱ्या इंडिगो कंपनीचे स्थानिक कर्मचारी आणि या प्रवाशांमध्ये वादावादी आणि किरकोळ धक्काबुक्कीचा प्रकार घडला. ...
केएमटीमध्ये ११ वर्षांपूर्वीच्या ३0 पेक्षा जास्त बस आहेत. मुदतबा' बसेस रस्त्यावर आणल्या जात आहेत. वारंवार बिघाड होत असून, अपघातांचे प्रमाण वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी पापाची तिकटी येथे केएमटी बे्रक डाउनमुळे झालेल्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू, तर २५ पे ...
राज्यात गाजत असलेल्या इस्लामपूरच्या रयत अॅग्रोच्या कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यात आर्थिक फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून विष प्राशन केलेल्या तरुणाचा ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. ...
कोल्हापूर विमानतळाची प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही विमानतळ प्राधिकरणाचे चेअरमन अरविंद सिंग यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची आणि क ...