शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

मियावाकी पद्धतीने एका गुंठ्यात ३०० झाडांचे जंगल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड वाढली. त्यामुळे पूर, ढगफुटी, कोरडा दुष्काळ, भूत्खलन, दरडी कोसळणे, अचानक उकाडा असा वातावरणातील असमतोलपणा प्रत्येकजण अनुभवत ...

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जंगलतोड वाढली. त्यामुळे पूर, ढगफुटी, कोरडा दुष्काळ, भूत्खलन, दरडी कोसळणे, अचानक उकाडा असा वातावरणातील असमतोलपणा प्रत्येकजण अनुभवत आहे. कोरोनामुळे तर ऑक्सिजनचे महत्त्व अधोरेखित केले आहे. यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला असता वृक्षलागवड वाढवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होते. वृक्षलागवड व संवर्धन चांगले असेल, तर नैसर्गिक समतोल राखला जाऊ शकतो.

वाढत्या प्रदूषणापासून वाचण्यासाठी आता झाड लावणे नव्हे, तर झाडांचे जंगल निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘आम्ही फक्त झाड लावत नाही, तर जंगल तयार करतो’ असे ब्रिदवाक्य घेऊन फाउंडेशन कार्यरत आहे. त्यासाठी नागरिकांनी जागा द्यावी. तेथे ३०० झाडे लावून त्याचे संगोपन मियावाकी पद्धतीनुसार केले जाणार आहे. या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी फाउंडेशनचे राहुल बोरा, राहुल शेटे, श्रीकांत भंडारी, जगदीश पाटील, प्रकाश पोवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.