रावेर शहर हद्दीबाहेरील नळधारक रहिवाशांना नगरपालिकेने पाणीपट्टी करात दोन हजार रुपयांवरून थेट तीन हजार ४०० रुपयांपर्यत ७० टक्के वाढीचा फटका दिल्याने उभय नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. ...
करंजी पाचदेवळी गावातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर विवाहितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. ...
सामाजिक न्याय विभागातर्फे विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. यासाठी पुन्हा एकदा ‘महाडीबीटी’चे नवीन पोर्टल सुरू आहे. मात्र ते धीम्या गतीने काम करत आहे. अर्जाची मुदत कमी असल्याने अर्ज करण्यासाठी गर्दी होऊन वेबसाइट वारंवार डाऊन होत आहे. त्यामुळे ...