शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

एका क्लिकचा पुढाकार, स्वच्छतेच्या चळवळीत हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:58 AM

जि़ प. स्वच्छता विभाग । अ‍ॅपवर आल्या अकरा हजारांवर प्रतिक्रिया

आनंद सुरवाडे ।जळगाव : स्वच्छ भारत अभियान प्रत्येक घटकापर्यंत पोहचला आहे की, नाही ? लोकांना याची कल्पना आहे का? याबाबत जनतेकडूनच प्रतिक्रिया मागणविण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छता सर्व्हेक्षण ग्रामीण अ‍ॅप तयार केले आहे. महिनाभरात जिल्हाभरातून या अ‍ॅपवर अकरा हजारांवर प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत़ या प्रतिक्रियांबाबत जळगाव राज्यभरात ९व्या क्रमांकावर आहे़लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन एकत्रित त्यांचे विश्लेषण करून प्रत्येक जिल्ह्यासाठी एकत्रित धोरणात्मक निर्णय यातून घेऊन त्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात येण्याची शक्यता आहे़ शिवाय लोक किती जागृत आहेत याबाबतची माहिती केंद्रस्तरापर्यंत यामाध्यमातून पोहचत आहे़ १४ आॅगस्टपासून सुरू झालेल्या अ‍ॅपबाबत जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने जनजागृती केली़ ग्रामपंचायतींना पत्र दिले, प्रतिक्रिया मागविल्या, परिणाम महिनाभरात ११ हजार ११५४ प्रतिक्रिया विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत़३० सप्टेंबर पर्यंत या प्रतिक्रिया मागविण्यात येणार आहे़ ज्यांच्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही ते लोक १८००५७२०११२ या टोल फ्री क्रमांकावरही प्रतिक्रिया नोंदवू शकतात़महिनाभरात सातत्याने जळगाव जिल्हा या अभियानात दहाव्या क्रमांकावर आहे़असे आहे अ‍ॅप-एसएसजी २०१९ (स्वच्ठता सर्व्हेक्षण ग्रामीण) अ‍ॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केल्यानंतर राज्य, जिल्हा व भाषेची निवड केल्यानंतर चार प्रश्नांची प्रश्नावली येते-त्यात स्वछ सर्व्हेक्षणाबाबत तुम्हाला माहिती ाहे का ?-स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीमुळे तुमच्या गावातील सामान्य स्वच्छतेत किती सुधार झाला आहे़-घनकचऱ्याच्या सुरक्षित विल्हेवाटीसाठी गाव पातळीवर काही व्यवस्था करण्यात आली आहे का ?-द्रव कचºयासाठी गाव पातळीवर काही व्यवस्था करण्यात आली आहे का?असे प्रश्न विचारले जातात.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव