शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

पाण्यासाठी महिलांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:00 AM

शहरातील जुना जालना परिसरातील अनेक भागांत पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त महिलांनी सोमवारी परिसरात रास्ता रोको आंदोलन करुन पाणी सोडण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील जुना जालना परिसरातील अनेक भागांत पंधरा ते वीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त महिलांनी सोमवारी परिसरात रास्ता रोको आंदोलन करुन पाणी सोडण्याची मागणी केली.जुना जालना परिसरातील गवळी मोहल्ला, वाणीगल्ली, कपूरगल्ली, आनंदस्वामी गल्ली, मोरांडी मोहल्ला, परिसरात गत पंधरा ते वीस दिवसापासून नळला पाणी न आल्याने संतप्त महिलांनी सोमवारी शनि मंदिर परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वर्दळीच्या या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला.नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जायकवाडी धरणातून शहराला नियमित पाणीपुरवठा होत आहे. असे असतांना नगरपालिका प्रशासनाकडून पाण्याचे व्यवस्थितपणे साठवणूक केल्या जात नाही. यामुळे शहरातील पाणी सोडण्याची कुठलीच वेळ ठरलेली नाही. रात्री - बेरात्री केव्हाही पाणी सोडण्यात येत यामुळे मोठ्या प्रमाणात हजारो लिटर पिण्यायोग्य पाण्याची नासाडी होते. यामुळे अनेक भागातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याची ओरड होत आहे. कायम असल्याचे महिलांनी सांगितले.जालना शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पालिका प्रशासन युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे. लवकरच तीन जलकुंभांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर जालन्याचा पाणी प्रश्न मिटणार असल्याचे अभियंता बगळे यांनी सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईWomenमहिलाagitationआंदोलन