इमानदारीने, प्रामाणिकपणाने बोलण्याची आणि लिहिण्याची प्रक्रिया घडली तरच समाजाचे मानसिक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन प्रसिध्द हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांनी शनिवारी येथे आयोजित ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीच्या ...
दहिगाव शिवारातील रायघोळ नदीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी जळकी शिवारातील धामणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळून आला ...
पोलीस निरीक्षक अनिरूद्ध नांदेडकर आणि आ. कुचे यांच्यात परवानगीच्या मुद्यावरून वाद झाला. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिका तसेच अन्य महत्त्वाच्या परवानग्या घेतल्या आहेत ...
अंबड शहरातील जालना-बीड रोड वरील पाचोड नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मुद्द्यावरून शुक्रवारी दिवसभर अंबड तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
सरकार हे झिंगलेल्या लोकांसारखे निर्णय घेत असून, रिझर्व्ह बँकेच्या पैशावरही त्यांनी डोळा ठेवला आहे. त्यामुळे हे सरकार पुन्हा आले तर तुमचे बँकेतील पैसे गेले म्हणून समजा ...