शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

जालन्यात पावसाच्या टक्केवारीत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:55 AM

जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. जालन्यात मतदानाची टक्केवारी घटली असतानाच पावसाची टक्केवारी वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे.गेल्या आठवड्यापासून जालन्यात परतीच्या पावाने धुवाधार बॅटींग केली आहे. त्यामुळे वार्षिक सरारीच्या जवळपास पाऊस पडण्याची शक्यता हवान खात्याने वर्तवली आहे. जालना जिल्ह्याची सरारासरी ही ६८८ मिलिमीटर एवढी आहे. मंगळवारी सकाळी आणि नंतर सायंकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली.या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील मतदानावरही झाला आहे. मंगळवारी सायंकाळी तसेच रात्री दहा वाजेच्या सुमारास जालना शहरात धुवाधार पाऊस झाला. हा पाऊस मुंबईच्या धर्तीवर पडत होता. दुपारी चार तास उघडीप दिल्यावर सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाचे पुनरागमन झाले.जालना जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जवळपास ६१० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. ३१ आक्टोबर पर्यंत असाच पाऊस पडणार असल्याचे वृत्त असून, असेच चित्र कायम राहिल्यास यंदाची दिवाळी ही पावसात साजरी करण्याची वेळ जालनेकरांवर येणार आहे.परतीच्या पावसामुळे रबी हंगामतील शाळू ज्वारीसह हरभरा पिकासाठी चांगला आहे. असे असतांनाच सोयाबीन तसेच अन्य पिकांची काढणी करतांना अडचणी येत आहेत. या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीDamधरणriverनदी