शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

पाकिस्तानी सैन्य करणार इम्रान खान यांची पंतप्रधानपदावरून उचलबांगडी, ही आहेत कारणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 8:37 PM

वर्षभरापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या इम्रान खान यांना वर्षभरात  आपल्या नेतृत्वाची छाप पाडता आलेली नाही.

इस्लामाबाद - वर्षभरापूर्वी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या इम्रान खान यांना वर्षभरात  आपल्या नेतृत्वाची छाप पाडता आलेली नाही. या वर्षभरात काश्मीर प्रश्न आणि भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानची जगभरात पुरती नाचक्की झाली. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याने इम्रान खान यांच्या नेतृत्वाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी सैन्य पुढच्या महिनाभरात इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवून अन्य कुणाला तरी या पदावर बसवू शकते. त्याबरोबरच भारतासोबत युद्ध करण्यासाठी सैन्याकडून रणनीती आखण्यात येत असून, सध्या पाकिस्तानी सैन्य त्याची तयारी करत आहे. पाकिस्तानमध्ये पंतप्रधानाची निवड ही पाकिस्तानी सैन्याच्या मर्जीनुसार होते हे उघड सत्य आहे. तिथे सैन्याच्या कलानुसारच पंतप्रधानाची निवड होत असते. तसेच त्याला सैन्याच्या इशाऱ्यांवरच काम करावे लागते. दरम्यान, इम्रान खान हे पाकिस्तानी संसदेमध्ये सर्वमान्य नेते नाहीत. तेथील प्रतिनिधीन अजूनही त्यांना बाहेरचे मानतात. तसेच अशा व्यक्तीने आपल्यावर सत्ता गाजवावी हे त्यांना मान्य नाही. भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर इम्रान खान यांनी भारताला अण्वस्रांच्या वापराची धमकीही देऊन पाहिली, पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. सध्या पाकिस्तानमध्ये महागाईने कळस गाठला आहे. काश्मीरमधील कलम ३७० बाबत पाकिस्तानला जागतिक स्तरावरून मदत मिळू शकलेली नाही. त्यामुळे इम्रान खान यांचे स्थान धोक्यात आले आहे.   

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान