शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

मासिक पाळी दरम्यान 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं; गंभीर समस्यांचे असू शकतात संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 9:57 AM

या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला या लक्षणांबद्दल सांगणार आहोत. 

मासिक पाळी एक सामान्य स्थिती असून दर महिन्याला २८ ते ३० दिवसांची सायकल पूर्ण झाल्यानंतर मासिक पाळी येते. मासिक पाळीदरम्यान शरीरातील रक्त, कचरा आणि एंडोमेट्रीअम म्हणजे रक्तातील जाडसर भाग योगीमार्गातून बाहेर येत असतो. साधारणपणे ११ ते १४ वर्ष वयोगटात मासिक पाळीसंबंधीत समस्या उद्भवण्यास सुरूवात होते. ४० ते ४५ या वयोगटात रजोनिवृत्ती म्हणजेच मासिक पाळी पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर असते. हा कालावधी  १ ते २ वर्षांचा असू शकतो.

साधारणपणे मासिक पाळी ५ ते ६ दिवस असते. त्यावेळी पोटात दुखणं, पाठ दुखणं, चिडचिडपणा, थकवा, सुज येणं,  जेवण्याची इच्छा नसणं अशा समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त अशी काही लक्षणं आहेत. ज्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला या लक्षणांबद्दल सांगणार आहोत. 

वेळेवर मासिक पाळी न येणं

मासिक पाळी वेळेवर न येणं गंभीर आजारांचे लक्षण असू शकतं. त्यामुळे वजन वाढण्यापासून, मानसिक  ताण येण्यापर्यंत अनेक समस्या उद्भवतात.  थायरॉईड मानसिक ताण-तणावाचा सामना करावा लागू शकतो. या समस्यांपासून लांब राहायचं असेल तर संतुलित आहार घेण्यासोबत नियमीत व्यायाम करणं गरजेचं आहे. गंभीर स्थितीत स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यायला हवी. 

असामान्य रक्तस्त्राव

जर तुम्ही बर्थ कंट्रोल पिल्स घेत असाल तर असामान्य रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. मासिक पाळीच्या दिवसात किंवा दिवस संपल्यानंतर जास्त रक्तस्त्राव होत असेल तर ओवरियन सीस्ट किंवा कॅन्सरचा धोका असू शकतो. म्हणून त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे. 

कमी रक्तस्त्राव

काही महिलांना पाळी वेळेवर येते पण दोन दिवस राहते. म्हणजेच रक्तस्त्राव कमी होतो. यामुळे अर्थातच गर्भधारणा होण्यात कोणताही त्रास होत नाही. तरीही हे योग्य नाही. घाबरण्याासारखे काहीही नसले तरी त्यासाठी योग्य वेळी डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. 

कोरोनापासून बचावासाठी फक्त ६ दिवसांचा कोर्स; होमिओपॅथिक औषधांबाबत तज्ज्ञांचा दावा

सतत शिंका येत असतील तर कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा 'हे' उपाय वापरून निरोगी राहा

टॅग्स :WomenमहिलाHealth Tipsहेल्थ टिप्स