लोकमत न्यूज नेटवर्क तिरोडा : तालुक्यातील ग्राम कवलेवाडा येथे खरीप हंगामातील धानपिकाचे मावा-तुडतुडा आदी किडरोगांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ... ...
राजेश शालिकराम गजभिये (३७,रा.सुपलीपार) याने २४ ऑक्टोबर रोजी लोखंडी साबळीने आई आनंद उर्फ सुनंदा शालिकराम गजभिये हिच्या डोक्यावर साबळीने मारुन तसेच पत्नी पुनम राजेश गजभिये हिचा स्लॅक्सने गळा आवळून व नंतर सब्बलने डोक्यावर मारुन खून केला होता. त्यानंतर स ...
रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत बालाघाट रोडीवरील टी-पार्इंट येथे नाकाबंदी केली असता ग्राम आंभोरा येथील परसराम भागचंद सिंधूउके (२९) हा एमएच ३५- एई ०१८० क्रमांकाच्या ट्रॉली व ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी ४०८१ मध्ये एक ब्रॉस रेती वाहून नेत असताना पोलिसांनी त् ...
नगर परिषद कर्मचाऱ्यांना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांचा पगार देण्यात आलेला नाही. तसेच दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना १० हजार रूपये फेस्टीवल एडवांस म्हणून दिले जातात ते सुद्धा कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाही. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग ...
गोंदियाच्या नागझिऱ्यात पिटेझरी या इवल्याशा गावात या अवलियाने वनकुटी बांधून नागझिरा परिसराला आपली कर्मभूमीच मानली आहे. या व्रती निसर्ग अभ्यासकाच नाव किरण वसंत पुरंदरे असे आहे. ...
प्रशिक्षण २८ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ५ वाजतापर्यंत आयोजित करण्यात आले होते. पण २८ सप्टेंबर रोजी शनिवार होता व शाळेची वेळ सकाळी ७ ते ११ वाजतापर्यंतची होती. यामुळे मुख्याध्यापकांसह संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहणे अपेक्षीत होते. मात ...
पीएसीएल या कंपनीने देशभरातील ग्राहकांना मॅच्युरिटीचे पैसे न दिल्यामुळे ४५ हजार कोेटींचा अपहार झाल्याचा गुन्हा सीबीआयने (केंद्रीय अन्वेषण विभागाने) या कंपनी विरुद्ध दाखल केला होता. त्यानंतर या कंपनीने देशभरात उघडलेल्या शाखांच्या ठिकाणाहून ग्राहकांच्या ...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात हेक्टरी तीन क्विंटलपेक्षा अधिक घट झाली. जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा, चिरचाळी, डोंगरगाव व कोदामेळी या चार गावांतील शेतकऱ्यांचे धान पोचट निघाल्याने जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर यांनी जिल्हा कृषी ...
गोंदिया जिल्ह्याचे मुख्य पीक धान आहे. वर्षातून पावसाळी पिकावरच शेतकऱ्यांचा जोर असतो. यंदा उशीरा आलेला पाऊस खूप लांबल्यामुळे हलक्या धानाचे नुकसान झाले. कापणीवर आलेले धान शेतातच असताना पावसाने दम सोडला नाही. आठ दिवसासाठी पाऊस बंद झाल्याने आता पाऊस येणा ...
मोठ्या उड्डाणपुला पलीकडील म्हणजेच गोंदिया शहराच्या अर्ध्या भागातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी रामनगर पोलीस ठाण्याकडे आहे. मात्र असे असतानाही रामनगर पोलीस ठाणे अत्यंत तोकड्या जागेत चालविले जात आहे. अशात पोलीस ठाण्यांची स्वत:ची प्रशस्त आणि सुसज्ज इम ...