येत्या रविवारपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात होत असून कोरोनापासून सुरक्षेसाठी उपाययोजना करीत असतानाच आता नवतपापासून स्वत:चे आरोग्य सांभाळा असा सल्ला गोंदिया जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.पिंकु मंडल यांनी दिला आहे. ...
जनावरे एकमेकाच्या संपर्कात आले की त्यांना लंपी स्कीन डिसीज होतो. जनावरांच्या शरीरावर गाठी येतात आणि त्या गाठीतून पस तयार होऊन त्याची इतर जनावरांना लागण होण्याचा धोका असतो. हा आजार गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळून आला आहे. ...
प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सध्या एका खोलीतून सुरू आहे. या ठिकाणी आवश्यक असल्यास दाखल करण्याची वेळ आली की त्या रूग्णाला भरती करून प्राथमिक औषधोपचार करण्याऐवजी सालेकसा येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविले जाते. तर कधी कधी थेट गोंदियाला जाण्यासाठी सां ...
जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांचे आवागमन सुरू असून राजकीय दबावाखाली ७ ही दिवस बाजार खुले करण्यात येऊन गर्दीला आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे झोनमध्ये असलेला गोंदिया जिल्हा ऑरेंज-रेड झोन मध्ये बदलण्यास वेळ लागणार नाही. शिवाय, ग्रामीण भागात आजही ग्रामीण ...
मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने देशभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागून करण्यात आली आहे. परिणामी उद्योगधंदे आणि रोजगाराची साधने सर्व ठप्प आहे. याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसला आहे. मोठ्या शहरात आणि राज्यात रोज ...
आमगाव येथील एक महिला मुंबई येथे परिचारिका म्हणून काम करते. ती टॅक्सीने १६ मे रोजी गोंदिया येथे आली. येथे आल्यानंतर ती थेट येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली. यानंतर तिचे स्वॅब नमुने घेवून १६ मे रोजी नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी प ...
कोरोना बाधीतांची शुन्य संख्या असलेल्या जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा अचानक पाचवर पोहचला. हाच धोका गोंदिया जिल्ह्याला सुध्दा आहे.गोंदिया जिल्ह्यात मागील ३८ दिवसांपासून एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही म्हणून जिल्हावासीय आणि प्रशासन सुध्दा बिनधास ...
जिल्ह्यात सध्या स्थितीत एकही कोरोना बाधीत रुग्ण नाही. मागील ३८ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्या नागरिकांची ...
गोंदिया आगारात ८० बसेस आहेत. या ८० बसेस दिवसाकाठी ३८० फेऱ्या मारत होत्या. या फेऱ्याच्या माध्यमातून १२ लाख रूपयाचे उत्पन्न एका दिवशी आगाराला मिळत होते. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाने २३ मार्चपासून संचारबंदी घोषीत झाल्याने सर्व बस फेऱ्या बंद करण्यात ...
रब्बी हंगामातील हलक्या धानाची कापणी सध्या सुरु आहे. तर काही शेतकऱ्यांनी जड प्रतीचा धान लावला असून त्याला एका पाण्याची गरज आहे. यासाठी गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी प्रकल्पाचे पाणी मुख्य कालव्याव्दारे सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या धान पिकासासाठीच हे प ...