शहरात २८ मे रोजी एक रूग्ण मिळाला. यावर प्रशासनाने २९ मे ला शहरातील जुनी वस्तीला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले. मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या पत्रानुसार हद्द सील करण्यात आली नाही. असा प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरिका ...
निर्धारित वेळेनंतरही ग्राहकांना वस्तू दिल्या जात असल्याने नगरपंचायतने बुधवारी काही व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली होती. ही अन्यायकारक कारवाई असल्याचे सांगून बुधवारी व्यापारी नगरपंचायतवर चालून गेले होते. त्यावेळी दुकाने सुरू करण्यासंदर्भात बुधवारी ...
गोंदिया जिल्ह्यातील कायमचे रहिवासी असणाऱ्या परंतु व्यवसाय, शेती, शिक्षण व इतर कामानिमित्त इतर राज्य अथवा जिल्ह्यामध्ये गेलेले नागरिक कुटुंबासह स्वगावी परत येत आहेत. त्यांच्यासोबत लॉकडाऊनच्या काळात ६ ते १४ वयोगटातील बालके सुद्धा आहेत. ९ मे पासून बाहेर ...
कोरोना संसर्गाच्या आतापर्यंत जिल्ह्यातील १०५५ जणांचे स्वॅब नमुने घेवून नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी ६९ नमुने पॉझिटिव्ह आले असून २५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. तर आत्तापर्यंत एकूण ९६१ स ...
मागील पाच वर्षांत सरकारने धानाच्या हमीभावात केवळ २५३ रुपयांनी वाढ केली आहे. तर त्यातुलनेत धानाच्या लागवड खर्चात प्रती हेक्टरीे पाच ते सहा पट वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हमीभावात फार कमी वाढ करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका केल ...
पालकमंत्री देशमुख म्हणाले, पूर्वी शहरी भागात असलेला हा संसर्ग आता या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध ...
गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याला मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्याची सीमा लागून असल्याने येथील क्राईम रेट वाढणे साहजिकच आहे. परंतु पोलिसांचा कर्तव्यदक्षपणा व कोरोनाचा संसर्ग यामुळे यंदा ३३९ गुन्ह्यांनी घट झाली आ ...
यंदा खरीप हंगामासाठी २७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. यापैकी आतापर्यंत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १५ हजार २८४ शेतकºयांना ६६ कोटी ३७ लाख रुपयांचे, राष्ट्रीयकृत बँकानी ८५५ शेतकºयांना ५ कोटी ९७ लाख रुपयांचे तर ग् ...
मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र बुधवारी (दि.३) जिल्ह्यात एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. तर दोन कोरोना बाधीत कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आत्ता ...
जिल्ह्यात मोठे व मध्यम सिंचन प्रकल्पमुळे सिंचन प्रकल्प आहेत. दोन मोठे सिंचन प्रकल्प, मध्यम प्रकल्प नऊ, लघु व इतर प्रकल्प असे एकूण १९९ प्रकल्प आहेत आहे. शासनाच्या धोरणनुसार या प्रकल्पांची उभारणीसह सिंचन विकास योजना तयार करणे अपेक्षित आहे. सदर सिंचन प् ...