रोवणी करणे म्हणजे शेतकरी वर्गाचा एक सण असतो, कारण रोवणी करतांना धुरे-पारा मारणे, कोंटे काढणे, पुरुषांचे काम पऱ्हे काढणे, रोवणीच्या बांधीत नांगर व ट्रक्टरच्या सहाय्याने चिखल करणे तरच रोवणीची तयारी पूर्ण होते. ...
ट्रॅक्टर चिखल मातीसह रस्त्यावर काढले जात असल्याने चौरसातील सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. सदरच्या चिखलमय रस्त्यावरून पावसात ये जा करणाऱ्या वाहनधारक नागरिकांत अपघाताची भीती निर्माण झाली आहे. चौरास भागातील चिखलमय रस्त्यांनी अनेक गावाचा संपर्क तुटल्याचे च ...
‘लोकमत’ने वृत्तमालिकेच्या माध्यमातून यासर्व प्रश्नांना वाचा फोडल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी याची दखल घेत थेट या गावांपर्यंत पोहचून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तुम्हाला नियमित स्वस्त धान्य मिळतेय काय पासून त ...
तिरोडा नगर परिषदेने लॉकडाऊन करण्याचा प्रस्ताव सोमवारी (दि.१३) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रस्तावावर गांर्भियाने विचार करित पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. ...
जिल्हा परिषदेतील काही अधिकारी आपल्या सोयीने कामकाज करतात.त्यातच काहींच्या कार्यप्रणालीचा अंदाज नसताना त्या कर्मचाऱ्यांवर जि.प.मेहरबान आहे. माध्यमिक शाळामंधील काही मुख्याध्यापकांसह शिक्षकांना आपल्या सेवानिवृत्तीनंतरची रक्कम निव्वळ एका कर्मचाऱ्याच्या ह ...
मोहफुले, तेंदूपाने संकलन करुन विक्री करणे हे जंगलव्याप्त भागातील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. सामूहिक वन हक्क प्राप्त गावांच्या अनेक ग्रामसभा तेंदूपाने संकलन करुन सन २०१३ पासून तर काही गावे २०१७ पासून स्वत: संकलन व व्यवस्थापन करुन विकतात ...
घरची गुरे चारण्याकरिता समीर मित्रांसमवेत चोरखमारा जलाशय परिसरात गेला असताना दुपारी गुरे पाण्यात शिरली. गुरांना पाण्याबाहेर काढण्यासाठी समीर पाण्यात गेला तो पाण्यात बुडाल्या नंतर पाण्यावरच आलाच नाही. ...
शालेय शिक्षण विभागाने १५ जूनच्या परिपत्रकानुसार शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ जुलै पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढविले आहे. शाळा सुरू करण्यासाठी विविध घटकांच्या जबाब ...
बालकामगारांना पकडणे व त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बालकामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांच्यातून यशस्वी नागरिक घडविण्याचा प्रयत्न केला आहे. या बालमजुरांसाठी गोंदिया शहराच्या यादव ...
विदेशातून येणाऱ्यांमुळे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात २५ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने कोरोना बाधितांचा आकडा २१० वर पोहचला. आतापर्यंत ३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल ...