अवघ्या देशात कोरोनाचा भडका उडत आहे. त्यात राज्य आघाडीवर असून जिल्ह्यातही आता शेकडोंच्या घरात दररोज रूग्ण निघत आहेत.एकंदर जिल्ह्यातील स्थिती गंभीर होत चालली असून कोरोना झपाट्याने पाय पसरत आहे. अशा स्थितीत फिजिकल डिस्टन्सिंग व मास्क हे दोनच उपाय उरले आ ...
कोरोना विषाणू संसर्गाने फुफ्फुसाची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता प्रभावित होते. फुफ्फुसावरील कोरोना विषाणू संसर्ग वाढत गेल्यास रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाटयाने कमी होवून रुग्णाचा मृत्त्यू होतो. फुफ्फुसातील ...
२२ दिवसांच्या कालावधीत गोंदिया जिल्ह्यात ३६०० वर रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण संख्येत वाढ झाल्याने यासाठी उपयुक्त समजल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. मागील सात आठ दिवसांपासून हीच स्थिती कायम आहे. ...
सदर कायदा अस्तीत्वात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितींना मार्केट यार्डबाहेर शेतमालाच्या खरेदी-विक्रीवर सेस मिळणार नाही. बाजार समितीच्या उत्पन्नाचे मुख्य साधन मार्केट फी (सेस) आहे. या व्यतिरीक्त बाजार समितीला कोणत्याही प्रकारचे अनुदान वा अर्थसहाय शासन ...
जिल्ह्यात २७ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर दीड महिना जिल्हा कोरोनामुक्त होता. मार्च ते जुलै पाच महिन्यांच्या कालावधीत केवळ २८८ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. ऑगस्ट महिन्यात कोरोना बाधितांचा ग्राफ अधिक वाढला. आॅगस्ट महिन्यात ...
आपल्या मातीचा इमान राखून आणि प्रबोधनात्मक कलेमधून लोककला दंडार वाजवत, परंपरा जोपासलेल्या दादाजी मेश्राम यांची ढोलकी आता बंद झाली आहे. वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित, तसेच उपासमारीची वेळ आली असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली आहे. ...
पर्यटकांना या सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्यावतीने २६ मुली व २४ मुले अशा एकूण ५० युवकांना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत करुन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि पर्यटन स्थळ बंद करण्यात ...
कोेरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. विशेष म्हणजे, कित्येकांना कोरोना संसर्ग असतानाही त्यांना काहीच जाणवत नाही. मात्र त्यांच्यातून कोरोनाचा संसर्ग होतो. यामुळे अशा रूग्णांनाही शोधून वेळीच त्यांच्यावर उपचार व अन्य आवश्यक उ ...
जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय घट्ट केले असून आता झपाट्याने रूग्ण संख्या वाढू लागली आहे. परिणामी रूग्ण संख्या ४००० हजार पार गेली आहे तर सोबतच मृतांची संख्याही ५६ वर पोहचली आहे. यामुळे जिल्हावासी आता चांगलेच धास्तीत आले असून त्यांचे टेंशन वाढले आहे. विशे ...