गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीचा निकाल लागला आणि १३ हजार ९८ मतांनी भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले निवडून आले. निकालापूर्वी कोणीही कोणाबाबत खात्रीने बोलायला तयार नव्हते. ...
अस्वच्छतेमुळे होणारी रोगराई पाहून शासनाने निर्मल ग्राम अभियानाची सुरूवात केली. परंतु या अभियानाला अधिकारी, कर्मचारीच पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रतिसाद देत नसल्याचे समजल्याने आता निर्मल भारत ...
रोजगाराच्या शोधात मोठ्या शहरांमध्ये जाणारी मंडळी दिवाळीसाठी गावाकडे परतत असल्याने सध्या रेल्वे, एसटी बसगाड्यांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्याही सेवा देण्यात कमी पडत आहेत. ...
महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांना आपल्या मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. मात्र परिसरातील ग्रामीण व शहरी कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी मुख्यालयात राहात नसल्याची ओरड दिवसेंदिवस वाढत आहे. ...
ओलिताच्या क्षेत्रात असलेल्या जमिनीत धानपिकावर पावसाळ्याच्या सुरुवातीला विलंबाने आलेल्या पावसाचा फटका आणि नंतर पिकावर मावा तुडतुडासारख्या रोगाचे आक्रमण यामुळे शेतकऱ्यांचे ...
झाडीपट्टीची मंडई सर्वदूर प्रसिद्ध आहे. भाऊबीजेनंतर जिल्ह्यात गावोगावी मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा गावकरी मनसोक्त आनंद लुटतात. ...
अर्जुनी/मोरगाव विधानसभा निवडणुकीत राजकुमार बडोले यांनी विजय संपादन करून भाजपक्षाचा गड राखला. त्यांनी काँग्रेस उमेदवार राजेश नंदागवळी यांचा तब्बल ३० हजाराच्या मताधिक्यांनी पराभव केला. ...
जिल्ह्यात सर्वत्र भाजपसाठी पोषक वातावरण असताना गोंदियात झालेला पराभव भाजपच्या निष्ठावंतांच्या चांगलाच जिव्हारी लागणारा ठरला आहे. भाजपचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष विनोद ...
दिवाळी हा सण भारतवासीयांचा सर्वाधिक महत्त्वाचा सण समजला जातो. दिवाळीपूर्वी नागरिक आपापल्या घरांची स्वच्छता व रंगरंगोटी करून उत्सव साजरा करतात. तेलाच्या दिव्यांपासून रोषणाई व ...
येथील एस.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये पर्यावरण आणि प्रदूषण या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ...