जिल्ह्याातील ५४६ ग्रामपंचायतींना सहा लाख ६०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. असे असताना मात्र या ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणासाठी अद्याप फक्त एक लाख नऊ हजार ५०५ खड्डे खोदून ठेवले आहेत. ...
आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात शेती बंजर होण ...
तिला कुणी एसटी म्हणतं, कुणी लालपरी म्हणतं तर कुणी लाल डब्बा म्हणतं... कुणाच्या ती प्राणाहून प्रिय आहे, तर कुणी तिचा तिरस्कारही करतात. मात्र ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, हे ही तितकेच निर्विवाद सत्य. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात लोकांना ने-आण करणा ...
येथील उपविभागीय कार्यालय (एसडीओ) शुक्रवारी (दि.१) दिवसभर बंदच होते. मात्र सदर कार्यालय का बंद ठेवण्यात आले याची कसलीही सूचना कार्यालय परिसरात नसल्याने आपल्या विविध कामांसाठी आलेले नागरिक तासनतास कार्यालय उघडण्याची वाट बघत होते. ...
मुंडीपार ते गोंडमोहाळी व गंगाझरी ते धापेवाडा हे सध्या इतर जिल्हा मार्ग आहेत. या मार्गांवर घनदाट लोकवस्तीची गावे असून रहदारी जास्त आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या दिवसभर चालतात. ...
लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : रिसामा येथील रेल्वेचे फाटक येथील जनतेसाठी डोकेदुखीचे ठरत आहे. गाड्यांच्या आवागमनात येथील जनतेला फाटकावर ताटकळत उभे रहावे लागते. शिवाय उंचीमुळे शेतकऱ्यांना बैलगाडीने जाणे धोक्याचे ठरत आहे. अनेक वर्षांपासून येथे भुयारी पुलाच ...
गोंदिया रेल्वे स्थानकावर आता सात फलाट आहेत. यानंतरही लोकल रेल्वेगाड्यांना तासनतास आऊटरवर उभे ठेवले जाते. यादरम्यान प्रवाशांना अकारण त्रास होतो. परंंतु अनेकदा तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. ...
उन्हाच्या दाहकतेचा प्रभाव व जंगलव्याप्त भागात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने वानरांचा पाण्याचा शोधात भरवस्तीत हैदोस वाढला आहे. अशातच कौलारु घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ...
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ सर्व बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या संयुक्त मोर्चाच्या आवाहनावर बँक कर्मचाºयांनी ३० व ३१ मे रोजी बंद पुकारला. मात्र या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होवून व्यापारी व नागरिक अडचणीत आले आहेत. ...
केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत हरित क्षेत्र विकास कार्यक्रमावर जोर दिला जात आहे. त्यानुसार, शहरात नगर परिषदेच्या मालकीच्या १३ जागांच्या विकासाची कामे सुरू आहे. सन २०१६-१७ व सन २०१७- १८ अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली ही कामे असून या कामांसाठी ७ ...