शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस - शेतकऱ्यांना दिलासा : कर्मचाऱ्यांची मात्र तारांबळ

By admin | Updated: June 21, 2014 01:48 IST

ज्या पावसाची सर्वांना प्रतीक्षा होती तो पाऊस आज अखेरीस बरसला.

गोंदिया : ज्या पावसाची सर्वांना प्रतीक्षा होती तो पाऊस आज अखेरीस बरसला. काही भागात दुपारपासून तर काही भागात सायंकाळी जोरदार हजेरी लावून पावसाने सर्वांना तृप्त केले.
सकाळी आकाश निरभ्र असल्याने चकचकीत ऊन पडले होते. मात्र सूर्य माथ्यावर येऊन कलाटणीला लागला तसे आकाशात हळूहळू ढगाळ वातावरण तयार झाले. सायंकाळी ४ वाजता काळ्या ढगांनी आकाश व्यापून गेले. सर्वदूर पसरलेल्या या ढगांमधून काही वेळातच पाऊस बरसण्यास सुरूवात झाली. सोबत ढगांचा गडगडाट आणि अधूनमधून चमकणाऱ्या विजांचा कडकडाट जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्याची जाणीव करून देत होता.
मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करीत खरीप हंगामाची पूर्ण तयारी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने चांगलाच दिलासा दिला. मात्र ५ वाजताच घराची ओढ लागणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची या पावसाने चांगलीच तारांबळ उडविली. पावसाचे कोणतेही लक्षण नसताना सकाळी बिनधास्तपणे कार्यालयांमध्ये येणाऱ्यांना सायंकाळी मात्र पाऊस थांबण्याची वाट पाहात ताटकळत राहावे लागले.
अखेर ६ वाजताच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर त्यांना घराची वाट धरावी लागली. पण खट्याळ पावसाने त्यांना चिंब केल्याशिवाय सोडले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)