शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

लहरी पावसामुळे दुष्काळाचा धोका

By admin | Updated: June 17, 2015 01:42 IST

पणजी : गोव्यात मान्सून दाखल झाल्यापासून आठ दिवसांत किनारी भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. मात्र, लागवडीखालील क्षेत्र असलेला वाळपई,

पणजी : गोव्यात मान्सून दाखल झाल्यापासून आठ दिवसांत किनारी भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. मात्र, लागवडीखालील क्षेत्र असलेला वाळपई, सांगे हा पूर्वेकडील पट्टा कमी पर्जन्यमानामुळे कोरडाच राहिला आहे. हे चित्र आणखी काही दिवस असेच राहिले, तर राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.गोव्यात ८ जूनला दाखल झालेला मान्सून जोरदार बरसला असला, तरी तो किनारपट्टी भागातच अधिक प्रमाणात कोसळल्याचे हवामान खात्याच्या नोंदीनुसार स्पष्ट होत आहे. सर्वाधिक पाऊस पणजीत कोसळला. पणजीत १५ जूनपर्यंत १७ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर केपे, वाळपई, सांगे या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. दिलासादायक बाब म्हणजे, काणकोण भागात १४.४ इंच इतकी समाधानकारक वृष्टी झाली आहे. चापोली धरणाला त्यामुळे आवश्यक प्रमाणात पाणी मिळणे शक्य झाले आहे. साळ नदीचा स्रोत असलेल्या सासष्टी भागातही १२.७ इंच पाऊस पडला आहे. मडगावात १५ जूनपर्यंत सरासरी १३ इंच पाऊस पडला. (प्रतिनिधी)