जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत त्या ७ जणांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्यांचा गजर करत दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक ड ...
देशभरात खासगी मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. कोरची तालुका मात्र याला अपवाद आहे. कोरची तालुक्यात एकाही ठिकाणी खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर नाही. कोरची व इतर काही गावांमध्ये केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. त्यामुळे बहुतांश नागरि ...
या शिबिरात ३५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. पुण्यतिथीनिमित्त दुपारी १२ वाजता बस डेपोमध्ये फळवाटप करण्यात आले. त्यानंतर शासकीय नियमांचे पालन करून रक्तदान कार्यक्रम रक्तदान कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ३५ जणांनी रक्तदान केले. यात मह ...
परशुराम गणू मडावी, विनोद भाऊजी ठाकूर, गगन उद्धव निमसरकार व सागर भारत आवथरे रा.अनखोडा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मार्र्कंडा (कं.) चे क्षेत्र सहायक एम.जी.गोवर्धन यांनी वनकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अनखोडा गाव गाठ ...
सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांच्या स्त्रोतातील पाण्याचे नमूने तपासून स्त्रोताचे क्लोरिनेशन केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी मान्सूनपूर्वी व मान्सूनंतर अशा प्रकारे दोनवेळा पाण्याचे नमुने घेऊन तपासणी केली जाते. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाणी नमुने तपास ...
वर्गखोल्या व शाळांची दुरूस्ती, नगर पंचायत क्षेत्रातील जि.प.शाळांची दुरूस्ती, नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम, रस्त्यांची कामे तसेच जिल्हा परिषद फंडातून वर्ग ५ ते ८ च्या मुलांसाठी गडचिरोलीत वसतिगृहाची उभारणी असे ३२ ठराव मंजूर करण्यात आले. लॉकडाऊनमुळे निर्म ...
प्राप्त माहितीनुसार, एमएच ३४, बीएफ ७२२१ या स्कॉर्पिओ वाहनातून संजय अवथळे (रा.आष्टी) आणि चालक सुधीर राऊत (रा.चंद्रपूर) हे मंचेरिया जिल्ह्यातून प्राणहिता नदीच्या पुलावरून महाराष्ट्रांच्या हद्दीत येत होते. यावेळी तेथील चेक पोस्टवर तैनात सिरोंचा पोलिसांच ...
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी केंद्र शासनाने देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनच्या कालावधीत देशभरातील व्यापार, उद्योग, कारखाने, दुकाने, बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, वाहतुकीची साधने बंद होती. अत्यावश्यक काम वगळता नागरिकांना घराबाहेर पडण ...
वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर स्तरावर केंद्राच्या १५ टक्के राखीव जागावर ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याचा कायदा आहे. शैक्षणिक सत्र २०१७- १८, २०१८- १९, आणि २०१९- २० मध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे.२०१८- १९ या शैक्षणिक सत्रात प ...
गेल्या तीन-चार दिवसांपासून दुर्गाची प्रकृती बरी नसल्याने तिला चक्कर आली होती. त्यामुळे औषधोपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. दुर्गाची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यावर तिच्याशी लग्न जुळलेला युवकही गडचिरोलीत आला. ...