शेतकऱ्यांच्या सोयीसाठी घोट येथे चार वर्षापूर्वी महसूल मंडळ कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु सध्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. तसेच फ्लोअरवरील टाईल्स तीन ते चार इंच आतमध्ये दबल्या आहेत. चार वर्षानंतरही संकुलात पाण्याची सोय झाल ...
तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या वाकडी व मोहगाव परिसरातून शहरात दारूचा पुरवठा होत असतो. परिणामी या भागातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वाकडीलगत सुरू असलेल्या हातभट्टीवर धडक टाकली. येथून १ ...
सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात या शिबिराला सुरूवात होईल. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व डोनर कार्ड देण्यात येणार आहे गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कायम टंचाई भासत असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे लोकमत व ...
मृग नक्षत्रातील पहिला पाऊस झाल्यानंतर शेतकºयांनी धानाचे पऱ्हे, आवत्या टाकण्यास सुरूवात केली. आवत्या व पऱ्हे टाकण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. पऱ्हे टाकल्यानंतर एकदाही पाऊस आला नाही. मातीत लपलेले धान जमिनीतील ओल्यामुळे उगवले. मात्र वर असलेले धान ...
कोपरअल्ली व पिलीगुडम ही दोन्ही गावे मुलचेरा तालुक्यात आहेत. दोन्ही गावांमध्ये २० किमीचे अंतर आहे. दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी एकमेकांच्या गावाला जात होते. घटनेच्या दिवशी आरोपी हा दारू पिऊन होता. त्या दिवशी त्याने प्राचीकडे शारीरिक सुख व लग्नाची मागण ...
या अपहारात पेठा येथील अपहार ४१ लाखांचा तर तोडका येथील अपहार ६.४ लाखांचा आहे. जिल्हा परिषदेचे सहायक गटविकास अधिकारी (पंचायत) यांनी यासंदर्भातील अहवाल दिला होता. त्यानंतर संबंधितांना यापूर्वी नोटीसही बजावण्यात आल्या. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळ ...
खरेदी-विक्री संघाच्या वतीने मार्र्कंडा कंसोबा येथे परिसरातील शेतकऱ्यांसाठी धान विक्रीची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी सदर धान खरेदी केंद्रावर आपल्याकडील माल विक्री केला. यावर्षी २० हजार क्विंटल ३२४ किलो धानाची खरेदी झाली. ...
अहेरी शहरात १७ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु उन्हाळ्यात काही वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या नि ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आदिवासीबहुल १६ जिल्ह्यात मानसेवी वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी तत्वावर सेवा देत असलेल्या २८१ डॉक्टरांना नियमित आरोग्य सेवेत सामावून घेतले जाणार आहे. ...