साधारणपणे १९९७ ते २०१० या कालावधीत जी मुलं जन्माला आली होती, त्यांना ‘जेन झी’ असं म्हटलं जातं, तर २०१० ते २०२४ पर्यंत जी मुलं जन्माला आली, त्या पिढीला ‘जेन अल्फा’ असं म्हटलं जातं. ...
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर टाकलेला हा दरोडा आहे. विशेष म्हणजे, राधाकृष्ण विखे यांच्याकडे जलसंपदा खात्याचा पदभार आल्यानंतर ही शिफारस आल्याने यात कुठेतरी राजकीय पाणी मुरत असल्याचा संशय आहे. ...
नवी मुंबईत महापालिकेनेच विकास आराखड्यात पाणथळींचे आरक्षण बदलून ते बिल्डरांना खुले केले आहे. या विरोधात विद्यमान वनमंत्री गणेश नाईक हे स्वत: मैदानात उतरले होते. ...