शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 10:58 IST

संभल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने तिच्या प्रियकरासह पती आणि दोन निष्पाप मुलांना मारण्याचा भयंकर कट रचला.

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने तिच्या प्रियकरासह पती आणि दोन निष्पाप मुलांना मारण्याचा भयंकर कट रचला. महिलेला फक्त तिच्या पतीपासून सुटका करून घ्यायची नव्हती तर त्याच्या दोन लहान मुलांनाही मारायचं होतं. या प्रकरणात पोलिसांनी महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

बहजोई पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. गोपाळ मिश्रा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी नैना हिचे आशुतोष नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. यामुळे नैनाने तिच्या पती आणि मुलांना मारण्याचा कट रचला. नैना आणि आशुतोष यांनी मिळून गोपाळ आणि त्याच्या दोन मुलांना दुधात विष मिसळून विष दिलं, परंतु सुदैवाने कुटुंबातील सर्व सदस्य वाचले.

पहिल्या प्रयत्नानंतर, दोघांनीही २ आणि ३ जुलैच्या मध्यरात्री दुसरा प्रयत्न केला. गोपाळ झोपलेला असताना नैना आणि आशुतोष यांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. मात्र गोपाळ कसा तरी तिथून पळून गेला आणि त्याने शेजाऱ्यांना हा प्रकार सांगत आरडाओरडा सुरू केला. ज्यामुळे आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

बहजोई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आणि नैना शर्मा आणि तिचा प्रियकर आशुतोष यांना अटक केली. एसएचओ हरीश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, हत्येचा प्रयत्न आणि कट रचण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस