शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

शिवसेनेकडून माझ्या जीवाला धोका - कंगना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 6:25 AM

खटले मुंबईऐवजी सिमल्यात चालविण्याची न्यायालयाकडे विनंती.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : शिवसेनेचा माझ्यावर राग असून, त्यांच्यापासून माझ्या  जीवाला धोका आहे. त्यामुळे माझ्याविरुद्ध मुंबईत सुरू असलेले सर्व खटले सिमला येथील न्यायालयात चालविण्यात यावेत, अशी विनंती अभिनेत्री कंगना रनौतने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. 

कंगनाविरुद्ध मुंबईच्या न्यायालयांत अनेक खटले सुरू आहेत. प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगनाविरोधात मानहानीचा दावा केला आहे. त्या प्रकरणात हजर न राहिल्याने न्यायालयाने कंगनाच्या विरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले असून, पुढील सुनावणीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईच्या न्यायालयांमध्ये येण्याचे टाळण्यासाठीच कंगना व तिच्या बहिणीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या चुकांबद्दल  व शिवसनेने हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मंडळींच्या मदतीने चालविलेल्या अयोग्य गोष्टींबद्दल बोलल्यामुळेच ते आपणास संपविण्यासाठी कोणत्याही थराला जातील. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार असून, ते आपला छळ करीत आहे, असा आरोपही तिने केला आहे. 

न्याययंत्रणेवर विश्वासन्याययंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. संबंधित सर्व प्रकरणांमध्ये देशातील कोणत्याही न्यायालयात उपस्थित राहण्यास तयारी आहे. मात्र मुंबईत जाण्यास आपणास भीती वाटते, असे कंगनाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतShiv Senaशिवसेना