अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये एका १७ वर्षाच्या मुलावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. नीरजला गंभीर जखमी झाल्यानंतर मुलांनी पळ काढला. ...
नवी मुंबई पोलिसांनी सात रात्री भिकारी, भंगार गोळा करणाऱ्यांसह वेश्याव्यवसाय करणाऱ्याच्या अवतीभोवती घालवली आणि भंगार गोळा करणाऱ्याच्या हत्येचा उलगडा केला. ...