शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
4
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
5
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
6
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
7
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
8
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
9
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
10
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
11
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
12
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
13
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
14
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
15
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
16
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
17
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
18
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
19
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
20
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात टक्का वाढला

By admin | Updated: October 18, 2014 00:05 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांमध्ये वैजापूरमध्ये सुमारे दहा टक्के मतदान वाढल्याचे स्पष्ट होत आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांमध्ये वैजापूरमध्ये सुमारे दहा टक्के मतदान वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सिल्लोडमध्ये आठ टक्के ,तर गंगापूर- खुलताबादमध्ये सुमारे सात टक्के मतदान वाढले आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पंचरंगी लढती झाल्या, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसत आहे. एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत सिल्लोड (६७.३८ टक्के), कन्नड (६३.०३), फुलंब्री (६८.७६), औरंगाबाद मध्य (६१.५१), औरंगाबाद पश्चिम (६४.०१), औरंगाबाद पूर्व (६३.३६), पैठण (६९.९२), गंगापूर- खुलताबाद (६०.६३), वैजापूर (५९.२१) अशी मतदानाची टक्केवारी होती. १५ आॅक्टोबर रोजी विधानसभेसाठी झालेल्या मतदानात सिल्लोड (७५.२६ टक्के), कन्नड (६८.०६), फुलंब्री (७३), औरंगाबाद मध्य (६५.१८), औरंगाबाद पश्चिम (६४.३३), औरंगाबाद पूर्व (६६.७६), पैठण (७३.७८), गंगापूर- खुलताबाद (६७.८२), वैजापूर (७०.१०) असे मतदान झाले आहे.
लोकसभा निवडणुकीशी तुलना करता कन्नड आणि फुलंब्री मतदारसंघात मतदान सुमारे पाच टक्क्यांनी वाढले आहे, तर औरंगाबाद मध्यमध्ये ते चार टक्क्यांनी वाढले आहे. औरंगाबाद पूर्वमध्ये तीन टक्क्यांनी, तर पैठणमध्ये साडेतीन टक्क्यांनी वाढले आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघांत मात्र मतदान केवळ १३ हजार ४७० मतांनी वाढले आहे. हे वाढीव मतदान एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.